Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi: शहराच्या विकासासाठी जावेद दळवी यांच्या एकता मंचाचं नवं पाऊल

भिवंडी शहरातील वाहतूक समस्या, त्यासोबत तीन वर्षापासून महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहे. म्हणूनच हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 03, 2025 | 02:10 PM

भिवंडी महानगरपालिका स्थापन झाली त्या काळापासून सुरुवातीच्या दहा वर्षात भिवंडी महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भिवंडी विकास आघाडी अर्थातच एकता मंच महत्त्वपूर्ण योगदान होते. 2002 व 2007 या दोन्ही वेळच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखालील भिवंडी विकास आघाडीने 11 नगरसेवक निवडून आणले होते. त्यातून 2007 मध्ये महापौर पद भिवंडी विकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी पटकावले होते. परंतु त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडी काँग्रेस मध्ये विलीन केली होती. त्यानंतर काँग्रेस मधील स्थानिक राजकारणाला कंटाळून जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडीचे पुनर्जीवन केले असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेश चौघुले व शांताराम मोरे यांचा सत्कार सोहळा पार पडला.भिवंडी शहरातील वाहतूक समस्या, त्यासोबत तीन वर्षापासून महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहे. पालिकेच्या सुरवातीच्या दहा वर्षात भिवंडी विकास आघाडी सत्तेत असताना शहराच्या विकासाला हातभार लागला.त्यामुळे शहरात स्थानिक पक्ष असावा अशी सर्वांचीच मागणी आल्याने पुन्हा एकदा भिवंडी विकास आघाडी एकता मंच सुरू करीत आहोत अशी माहिती भिवंडी विकास आघाडीचे संयोजक माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे.

 

Follow Us
Close

भिवंडी महानगरपालिका स्थापन झाली त्या काळापासून सुरुवातीच्या दहा वर्षात भिवंडी महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भिवंडी विकास आघाडी अर्थातच एकता मंच महत्त्वपूर्ण योगदान होते. 2002 व 2007 या दोन्ही वेळच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखालील भिवंडी विकास आघाडीने 11 नगरसेवक निवडून आणले होते. त्यातून 2007 मध्ये महापौर पद भिवंडी विकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी पटकावले होते. परंतु त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडी काँग्रेस मध्ये विलीन केली होती. त्यानंतर काँग्रेस मधील स्थानिक राजकारणाला कंटाळून जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडीचे पुनर्जीवन केले असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेश चौघुले व शांताराम मोरे यांचा सत्कार सोहळा पार पडला.भिवंडी शहरातील वाहतूक समस्या, त्यासोबत तीन वर्षापासून महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहे. पालिकेच्या सुरवातीच्या दहा वर्षात भिवंडी विकास आघाडी सत्तेत असताना शहराच्या विकासाला हातभार लागला.त्यामुळे शहरात स्थानिक पक्ष असावा अशी सर्वांचीच मागणी आल्याने पुन्हा एकदा भिवंडी विकास आघाडी एकता मंच सुरू करीत आहोत अशी माहिती भिवंडी विकास आघाडीचे संयोजक माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे.

 

Follow Us:

Web Title: Bhiwandi new step of javed dalvis ekta mancha for development of the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • bhiwandi
  • kalyan
  • kalyan news update

संबंधित बातम्या

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण
1

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर
2

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.