भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील एम. डी. धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या आदेशानंतरही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने 6 वा आणि 7 वा वेतन आयोगाचा फरक मिळाला पाहिजे, वारस हक्क तात्काळ सुरू करा.
भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा सन्मान समारंभ ओसवाल कॉलेज ऑडिटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे पार पडला. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मंडळांना पारितोषिके देण्यात आली.
भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा सन्मान समारंभ ओसवाल कॉलेज ऑडिटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे पार पडला. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मंडळांना पारितोषिके देण्यात आली.
डोंबिवलीतील एका शाळकरी मुलाला हिप्नोटाईज करुन त्याचं अपहरण करण्यात आलं. डोंबिवलीतून अपहरण झालेला हा मुलगा थेट दिल्लीत सापडला आहे. या सगळ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अलीकडेच ‘स्वामी समर्थ वेअरहाऊस’ या गोदामात अत्यंत धोकादायक रसायनांचा बेकायदेशीर साठा आढळून आला होता. परंतु संबंधित गुन्हा पोलीस ठाण्यात चुकीच्या कलमान्वये नोंदवला गेला.
मुलांचे उद्यानात खेळण्याचा हक्क अबाधित ठेवण्याची मागणी केल्यावर आयुक्तांनी येथील पाण्याची टाकी बनविण्याच्या काम स्थगिती देत येथील मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. भिवंडीमध्ये त्यांचे भव्य आणि दिव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंती दिनी पार पडणार आहे.
bhiwandi perfume factory fire News: मुंबई- नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्यातील येवई गावच्या हद्दीत आर. के. लॉजिस्टिक गोदाम संकुलात पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
भिवंडी शहरातील वाहतूक समस्या, त्यासोबत तीन वर्षापासून महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहे. म्हणूनच हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.
देशात दरवर्षी एड्सच्या नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मात्र त्याचं पूर्णपणे निर्मूलन होणं बाकी आहे. एकाकडून दुसऱ्याकडे पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगानं काही समुदायांना ग्रासलं आहे.
विधानसभेच्या निवडणूकांसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. अशातच आता भिवंडी मतदारसंघातील प्रकाश पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भिवंडीत महायुतीची सत्ता येणार असा विश्वास प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे.