भिवंडीतील कशेळी परिसरात ७ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पैशांचे आमिष दाखवून आरोपीने मुलीला फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप असून, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक…
भिवंडीतील दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जप्त केले. या कारवाईत सुमारे १२.८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून…
भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील 'फेमस शोरमा' दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. अवघ्या ३६ तासांत रुग्णसंख्या शंभरी पार गेल्याने उपजिल्हा रुग्णालयावर मोठा…
भिवंडीतील फरीद बाग परिसरात पार्किंगमध्ये खेळताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय मोहम्मद अहमद मसूद टँकमध्ये पडला. स्थानिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.…
भिवंडीतील नाल्यांची दयनीय अवस्था समोर आली पावसाळा तोंडावर आला तरीही महापालिकेकडून नालेसफाईची तयारी झालेली नाही. नालेसफाईत जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप नगरसेवक सुमित पाटील यांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बराच काळ पाणी आणि चिखलात राहिल्यामुळे तो पूर्णपणे कुजलेला असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
Bhiwandi Mayor Election News : भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी महापौरपदी निवडून आले आहेत. त्यांना ४८ मते मिळाली आहेत.
कोटी रुपये खर्च करूनही भिवंडीमध्ये संवर्धनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खर्च करूनही देखरेख मात्र योग्य पद्धतीने करण्यात येत नाहीये.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी लावून धरली आहे
शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले व गहाळ झालेले तब्बल 60 मोबाईलचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन संबंधित नागरिकांना संपर्क साधून ते मोबाईल नागरिकांना…
भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील एम. डी. धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या आदेशानंतरही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.