कोटी रुपये खर्च करूनही भिवंडीमध्ये संवर्धनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खर्च करूनही देखरेख मात्र योग्य पद्धतीने करण्यात येत नाहीये.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी लावून धरली आहे
शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले व गहाळ झालेले तब्बल 60 मोबाईलचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन संबंधित नागरिकांना संपर्क साधून ते मोबाईल नागरिकांना…
भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील एम. डी. धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या आदेशानंतरही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने 6 वा आणि 7 वा वेतन आयोगाचा फरक मिळाला पाहिजे, वारस हक्क तात्काळ सुरू करा.
भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा सन्मान समारंभ ओसवाल कॉलेज ऑडिटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे पार पडला. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मंडळांना पारितोषिके देण्यात आली.
भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा सन्मान समारंभ ओसवाल कॉलेज ऑडिटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे पार पडला. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मंडळांना पारितोषिके देण्यात आली.
डोंबिवलीतील एका शाळकरी मुलाला हिप्नोटाईज करुन त्याचं अपहरण करण्यात आलं. डोंबिवलीतून अपहरण झालेला हा मुलगा थेट दिल्लीत सापडला आहे. या सगळ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अलीकडेच ‘स्वामी समर्थ वेअरहाऊस’ या गोदामात अत्यंत धोकादायक रसायनांचा बेकायदेशीर साठा आढळून आला होता. परंतु संबंधित गुन्हा पोलीस ठाण्यात चुकीच्या कलमान्वये नोंदवला गेला.
मुलांचे उद्यानात खेळण्याचा हक्क अबाधित ठेवण्याची मागणी केल्यावर आयुक्तांनी येथील पाण्याची टाकी बनविण्याच्या काम स्थगिती देत येथील मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.