Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

नांदेड जालना महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना निकष बदलण्यात आले बाजारभावाच्या पाचपट जमिनीचा मोबदला देण्याऐवजी रेडीने कलरच्या पाचपट देण्याचा निर्णय झाला .

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 20, 2025 | 06:30 PM

Follow Us

सरकारने नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग तयार केला या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी सरकारने बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला पण त्यानंतर याच समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना नांदेड या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू झाले. नांदेड जालना महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना निकष बदलण्यात आले बाजारभावाच्या पाचपट जमिनीचा मोबदला देण्याऐवजी रेडीने कलरच्या पाचपट देण्याचा निर्णय झाला आणि त्यामुळेच परभणीच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी फक्त दीड लाख रुपयापर्यंत सहज मोबदला मिळत आहे. सेलू तालुक्यातील साडेसहाशे एकर 400 शेतकऱ्यांची जमीन केवळ 65 कोटी मध्येच घेण्याचा डाव सरकारचा असल्याचे समोर आले आहे. आणि त्यामुळेच आता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी या नांदेड जालना समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास आपला विरोध दर्शविला आहे. मागील 38 दिवसापासून हे शेतकरी सेलूच्या उपविभागीय कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करत आहेत. आमच्या जमिनीला योग्य मोबदला द्या तरच आम्ही आमच्या जमिनीत देऊ असा पवित्र आता या शेतकऱ्यांनी घेतला आहे. जबरदस्ती करून आमच्या जमिनी बाळकावण्याचा प्रयत्न केल्यास रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा देखील यावेळी या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Close

Follow Us:

सरकारने नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग तयार केला या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी सरकारने बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला पण त्यानंतर याच समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना नांदेड या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू झाले. नांदेड जालना महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना निकष बदलण्यात आले बाजारभावाच्या पाचपट जमिनीचा मोबदला देण्याऐवजी रेडीने कलरच्या पाचपट देण्याचा निर्णय झाला आणि त्यामुळेच परभणीच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी फक्त दीड लाख रुपयापर्यंत सहज मोबदला मिळत आहे. सेलू तालुक्यातील साडेसहाशे एकर 400 शेतकऱ्यांची जमीन केवळ 65 कोटी मध्येच घेण्याचा डाव सरकारचा असल्याचे समोर आले आहे. आणि त्यामुळेच आता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी या नांदेड जालना समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास आपला विरोध दर्शविला आहे. मागील 38 दिवसापासून हे शेतकरी सेलूच्या उपविभागीय कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करत आहेत. आमच्या जमिनीला योग्य मोबदला द्या तरच आम्ही आमच्या जमिनीत देऊ असा पवित्र आता या शेतकऱ्यांनी घेतला आहे. जबरदस्ती करून आमच्या जमिनी बाळकावण्याचा प्रयत्न केल्यास रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा देखील यावेळी या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Jaalna farmers oppose giving land to samruddhi highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • jalna news
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान
1

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna News: गोहत्या कधी थांबणार? अस्लम कुरेशीच्या ‘या’ कृत्यामुळे महाराष्ट्रातील जालन्यात तणाव
2

Jalna News: गोहत्या कधी थांबणार? अस्लम कुरेशीच्या ‘या’ कृत्यामुळे महाराष्ट्रातील जालन्यात तणाव

समृद्धी महामार्गावरच केला गेला ‘मॉक ड्रिल’; 85 अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही सहभागी
3

समृद्धी महामार्गावरच केला गेला ‘मॉक ड्रिल’; 85 अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही सहभागी

मोठी बातमी! महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
4

मोठी बातमी! महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.