Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : खंडपीठ झाल्यानंतर मुंबई न्यायालयाचा कामाचा भार कमी होईल- उज्वल निकम

विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या मारामारीमुळे लोकशाहीच्या बुरुजाची अप्रतिष्ठा झाली आहे. लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे गैर आहे. असे वक्तव्य उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 22, 2025 | 07:41 PM

Follow Us

विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या मारामारीमुळे लोकशाहीच्या बुरुजाची अप्रतिष्ठा झाली आहे. लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे गैर आहे. असे वक्तव्य राष्ट्रपती नियुक्त खासदार पद्मश्री ऍड उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राजकारण्यांनी प्रसंगी स्वतःचा संसार सोडून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटले पाहिजे अशी अपेक्षा असते, पण असे घडत नाही त्यावेळी राजकारण्यांची प्रतिमा मलीन होत असते असे मत ऍड उज्वल निकम यांनी व्यक्त केले.कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. लवकरच त्याचे काम सुरू होईल, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा भार कमी होऊन या परिसरातील सहा जिल्ह्यातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल. अशी आशा खासदार ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. सांगली जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Follow Us:

विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या मारामारीमुळे लोकशाहीच्या बुरुजाची अप्रतिष्ठा झाली आहे. लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे गैर आहे. असे वक्तव्य राष्ट्रपती नियुक्त खासदार पद्मश्री ऍड उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राजकारण्यांनी प्रसंगी स्वतःचा संसार सोडून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटले पाहिजे अशी अपेक्षा असते, पण असे घडत नाही त्यावेळी राजकारण्यांची प्रतिमा मलीन होत असते असे मत ऍड उज्वल निकम यांनी व्यक्त केले.कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. लवकरच त्याचे काम सुरू होईल, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा भार कमी होऊन या परिसरातील सहा जिल्ह्यातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल. अशी आशा खासदार ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. सांगली जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Web Title: Kolhapur news after the formation of the bench the workload of the mumbai court will reduce ujjwal nikam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Satara News
  • Ujwal nikam

संबंधित बातम्या

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
1

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
2

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
3

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Mhaswad Dam Destruction Dispute: माणगंगा नदीपात्रातील बंधारा तोडल्याचे प्रकरण तापले; ४ महिन्यांनंतरही पोलीस कारवाई शून्य
4

Mhaswad Dam Destruction Dispute: माणगंगा नदीपात्रातील बंधारा तोडल्याचे प्रकरण तापले; ४ महिन्यांनंतरही पोलीस कारवाई शून्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.