विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या मारामारीमुळे लोकशाहीच्या बुरुजाची अप्रतिष्ठा झाली आहे. लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे गैर आहे. असे वक्तव्य उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे सोलापुरातील एका वकील बांधवांच्या केस संदर्भात न्यायालयात आले होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
एकीकडे बीड जिल्ह्यात कृष्णा आंधळे याला अटक करा, या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत. खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला गेवराई इथल्या कारागृहात ठेवण्यात आले.
बदलापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यानंतर राज्य सरकार व पोलिसांनी कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात…
कायदेतज्ज्ञ व सरकारी वकील राहिलेले उज्वल निकम (ujjwal nikam) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath shinde) भेटीला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बंगल्यावर दाखल झाले आहेत.