पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील फेमिना मिस इंडिया आणि मिसेस इंडिया अर्थ विजेती सायली सुर्वे हिने आंतरधर्मीय विवाहानंतर छळ आणि जबरदस्ती धर्मांतराचा आरोप केला होता. या आरोपांनंतर मिरा-भाईंदरमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान सायलीची सासू गुलशन ताशे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. या घटनेतील दोन्ही बाजू जाणून घेऊयात…
पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील फेमिना मिस इंडिया आणि मिसेस इंडिया अर्थ विजेती सायली सुर्वे हिने आंतरधर्मीय विवाहानंतर छळ आणि जबरदस्ती धर्मांतराचा आरोप केला होता. या आरोपांनंतर मिरा-भाईंदरमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान सायलीची सासू गुलशन ताशे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. या घटनेतील दोन्ही बाजू जाणून घेऊयात…