Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Election: “आमची प्राथमिकता महायुतीला हरवणं आहे” – सचिन सावंत

जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीतील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य होत असल्याचं समोर आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 27, 2024 | 03:42 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप करण्यात आले आहे. मात्र यावरुन आता दोन्ही गटांत अंतर्गत वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सचिन सावंत म्हणाले की, जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, पण काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या हे अतिशय खेदजनक आहे. पुढे असंही म्हणाले की, मला दिलेली जागा अंधेरीची आहे. पश्चिमेकडे स्थानिकांचा विरोध होता. ती जागा स्थानिक उमेदवाराला द्यावी वांद्रे पूर्वेची जागा आम्हाला मिळेल अशी आशा होती पण ही जागा ठाकरे सेनेकडे गेली. आम्ही कार्यकर्ते आहोत होय, पक्ष हायकमांडला मान्य असेल तो निर्णय आम्हाला देखील मान्य आहे.

Follow Us

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप करण्यात आले आहे. मात्र यावरुन आता दोन्ही गटांत अंतर्गत वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सचिन सावंत म्हणाले की, जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, पण काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या हे अतिशय खेदजनक आहे. पुढे असंही म्हणाले की, मला दिलेली जागा अंधेरीची आहे. पश्चिमेकडे स्थानिकांचा विरोध होता. ती जागा स्थानिक उमेदवाराला द्यावी वांद्रे पूर्वेची जागा आम्हाला मिळेल अशी आशा होती पण ही जागा ठाकरे सेनेकडे गेली. आम्ही कार्यकर्ते आहोत होय, पक्ष हायकमांडला मान्य असेल तो निर्णय आम्हाला देखील मान्य आहे.

Follow Us:

Web Title: Our priority is to defeat the mahayuti sachin sawant statement base on assembly election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti
  • Nationalist Congress Party
  • sachin sawant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.