Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : आंबा उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत

रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंबा उत्पादनात मोठी घट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2026 | 07:55 PM

Follow Us

रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंबा उत्पादनात मोठी घट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे. रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मागण्या पूर्ण न झाल्यास पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Close

Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंबा उत्पादनात मोठी घट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे. रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मागण्या पूर्ण न झाल्यास पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: Ratnagiri news farmers are worried due to decrease in mango production

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Kolhapur News : शेतीचा खर्च, मजुरांची टंचाई… बळीराजाने लढवली शक्कल, भर उन्हात माळरानावर तरारले भुईमूग
1

Kolhapur News : शेतीचा खर्च, मजुरांची टंचाई… बळीराजाने लढवली शक्कल, भर उन्हात माळरानावर तरारले भुईमूग

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ
2

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत
3

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?
4

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.