Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जातीपातीच्या राजकारणामुळे शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर पराभूत – बच्चू कडू

परभणीच्या पिंगळी गावात प्रहार कडून आयोजित शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चू कडु यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीकरणा वर भाष्य केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 15, 2025 | 05:40 PM

Follow Us

 

परभणीच्या पिंगळी गावात प्रहार कडून आयोजित शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चू कडु यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीकरणा वर भाष्य केले आहे.शेतकऱ्यांनी कधीच त्यांच्यासाठी लढणाऱ्यांची साथ दिली नाही शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर,अहिल्या देवी,जोतिबा सावित्रीबाई यांच्या सगळ्यांच्या जाती काढल्या गेल्या ज्या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी लढा लढला ३-३ ५-५ लाख लोक ज्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे त्यांना केवळ जात आडवी आली वर्ध्याच्या हिंगणघाट येथे केवळ ३४ वर्षाचा मुलाने त्यांना पाडले हीच परिस्थिती बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत ही घडली होती त्यांनी पाडण्यात आले.भाजपने बटेंगे कटेंगे करून तुमचे मत घेतले आता हिंदू जगला पाहिजे असे वाटते का ज्या प्रभू रामचंद्रांनी लोकांसाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली तो आदर्श भाजप घेणार का असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला आहे.

Close

Follow Us:

 

परभणीच्या पिंगळी गावात प्रहार कडून आयोजित शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चू कडु यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीकरणा वर भाष्य केले आहे.शेतकऱ्यांनी कधीच त्यांच्यासाठी लढणाऱ्यांची साथ दिली नाही शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर,अहिल्या देवी,जोतिबा सावित्रीबाई यांच्या सगळ्यांच्या जाती काढल्या गेल्या ज्या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी लढा लढला ३-३ ५-५ लाख लोक ज्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे त्यांना केवळ जात आडवी आली वर्ध्याच्या हिंगणघाट येथे केवळ ३४ वर्षाचा मुलाने त्यांना पाडले हीच परिस्थिती बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत ही घडली होती त्यांनी पाडण्यात आले.भाजपने बटेंगे कटेंगे करून तुमचे मत घेतले आता हिंदू जगला पाहिजे असे वाटते का ज्या प्रभू रामचंद्रांनी लोकांसाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली तो आदर्श भाजप घेणार का असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला आहे.

Web Title: Sharad joshi babasaheb ambedkar defeated due to caste politics bachchu kadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Parbhani

संबंधित बातम्या

MLC Election 2026: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग
1

MLC Election 2026: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.