Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही मागे हटण्यास तयार, पण…’ ; पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचे सुचक विधान

India-Pakistan War: भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ले सुरुच केले आहे. परंतु भारताच्या सशस्त्र दलाने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2025 | 04:12 PM
India-Pakistan War Pakistan's Deputy Prime Minister Ishaq Dar say we are ready to retreat if India Stops

India-Pakistan War Pakistan's Deputy Prime Minister Ishaq Dar say we are ready to retreat if India Stops

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली. या हल्ल्यात 28 निरापराध बळी गेलेल्या लोकांचा न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहीम स्थापन केली. या मोहीमेअंतर्गत भारताच्या लष्कर, नौदल, हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. या मध्ये जैश-ए-मोहम्मद, आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादाच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करुन टाकण्यात आले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.

दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ले करायला सुरुवात केली आहे. तथापि, भारताने मजबूत संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे बहुतेक हल्ले हाणून पाडले आहेत.

‘भारताने हल्ले थांबवल्यास आम्ही कारवाई करणार नाही’- इशाक दार

दरम्यान भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घाबरलेला आहे. याच वेळी पाकिस्तानेच उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशार दार यांचे मोठे विधान समोर आले आहे. इशाक दार यांनी पाकिस्तानला युद्ध नको असून शांतता हवी असल्याचे म्हटले आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दार यांनी म्हटले आहे की, जर भारताने पाकिस्तानवरी हल्ले थांबवले तर, आम्हीही मागे हटण्यास तयार आहोत.

तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची- पाकिस्तान

इशाक दार यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी आहे. भारताने आमच्यावरील हल्ले थांबवले तर, आम्हीही कोणतेही प्रत्युत्तर देणार नाही, किंवा कोणतीही कारवाई करणार नाही. आम्हाल खरंच शांतता हवी आहे. पाकिस्तानचे ध्येय विनाश थांबवणे आहे. दरम्यान पाकिस्तानने विविध देशांशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्च केली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशातील तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची असल्याचे म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-Pakistan War: भारत-पाकिस्तान तणावात सौदी अरेबियाची मध्यस्थी; लष्करी संघर्ष संपवण्याचे आवाहन

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच

दरम्यान पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर ला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन बुन्यानू-उन मुर्सुस सुरु केले आहे. परंतु भारताने हे ऑपरेशन काही तासांतच हाणून पाडले आहे. पाकिस्तानने, भारताच्या उधमपूर, पठाणकोट, भटिंडा, आणि भूजमधील  हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले. यासाठी पाकिस्तानने ड्रोन आणि विशेष क्षेपणास्त्रांचा वापर केला. परंतु भारताने हे हल्ले धूडकाऊन लावले आहेत.या हल्ल्यांना प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानच्या रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कूर आणि चूनिया एअरबेससह पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत.

भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचे गंभीर नुकसान झाले आहे. परंतु भारताने हे स्पष्ट केले आहे की, हल्ल्यात सामान्य नागरिकांचे नुकसाना होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. भारताच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या कमांकॉड ॲंड कंट्रोल सेंटर्स, रडार साईट्स, शस्त्रास्त्रांचा साठा पूर्णपणे नष्ट केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Fact Check: भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? PIB ने केले ‘हे’ महत्वाचे स्पष्टीकरण

Web Title: India pakistan war pakistans deputy prime minister ishaq dar say we are ready to retreat if india stops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी
1

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी
2

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन
3

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
4

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.