Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारताची पाकिस्तानात घुसखोरी, हलवली संपूर्ण सिस्टीम’; ‘या’ व्यक्तीचा देशावर गंभीर आरोप

पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.दरम्यान पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी अबू कतालच्या हत्येचा आरोप भारतावर लावला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2025 | 05:41 PM
Pakistani expert Qamar Cheema blames India over killing Abu Qatal makes serious allegations against India

Pakistani expert Qamar Cheema blames India over killing Abu Qatal makes serious allegations against India

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पाकिस्तानमधील पंजाबच्या झेलम प्रांतात शनिवारी रात्री (15 मार्च) अज्ञात हल्लेखोरांकडून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. अबू कताल हा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार हाफिद सईदचा विश्वासू आणि जवळचा व्यक्ती होता. दरम्यान पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी अबू कतालच्या हत्येचा आरोप भारतावर लावला आहे.

गेल्या वर्षी 9 जून 2024 मध्ये काश्मीरमधील रियासी येथील शिव-खेडी शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरुंता बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. अबू कताल या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. 2023 मधीलही राजौरी हल्ल्यासाठी अबू कताल जबाबदार होता. यामुळे तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत होती. त्याच्यावर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा आरोप होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; रियासी हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कतालची पाकिस्तानात हत्या

काय म्हणाले कमर चीमा? 

याच दरम्यान अबू कतालच्या हत्येनंतर पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांनी अबू कतालच्या हत्येचा आरोप भारतावर लावला. त्यांनी म्हटले की, भारताच्या डीपी स्टेटला पाकिस्तानमध्ये काम करण्याचा मार्ग सापडला आहे. त्यांना पाकिस्तानबद्दल सर्व काही माहिती आहे. असा दावा कमर चीमा यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, भारताचे पाकिस्तानवर संपूर्ण लक्ष्य असून, येथे कोण काय करत आहे? कोण कुठे आणि किती वाजता आहे हे सर्व काही माहित आहे.

शिवाय भारताच्या गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानमधील प्रत्येक घटनांबद्दल माहिती आहे. त्यांनी अबू कतालच्या हत्येचे उदाहरण देत म्हटले की, पाकिस्तानात दहशतवाद्याची हत्या होते आणि पाकिस्तानी माध्यमांना याची पुसटशी कल्पनाही नसावी, तर दुसरीकडे भारतीय माध्यमांकडे सर्व तपशील उपलब्ध आहे.

भारतीयांनी पाकिस्ताना घुसखोरी केली आहे- कमर चीमा

कमर चीमा यांनी म्हटले की, भारतीय डीप स्टेटला पाकिस्तानमधील कोणत्याही हलचालींबद्दल भारतीय माध्यंमांकडून माहिती मिळते. पण ही माहिती कशी, मिळत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील लोक पाकिस्तानच्या सुरक्षा प्रणालीमध्ये घुसले आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या लोकांना विकत घेतले असून त्यांचा वापर लोकांना मारण्यासाठी करत आहेत.

मात्र, यावर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली असून आता भारत यावर काय प्रतिक्रिया देईल याकडे सर्वांचे लक्ष्ये लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Attack On PAK Army : मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्यावर पुलवामासारखा भीषण हल्ला; 90 सैनिक ठार

Web Title: Pakistani expert qamar cheema blames india over killing abu qatal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
1

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
2

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
3

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.