Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ममता-केजरीवाल यांच्यामुळे गोव्यात भाजपाला डबल फायदा, या दोन्ही पक्षांनी केला काँग्रेसचा पराभव

गोव्यात (Goa) भाजपाने (BJP) सत्तेची हॅट्रिक केली हे. २०१२, २०१७ साली भाजपाने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते. आता पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांच्याविना भाजपा गोव्यात (Goa Assembly Election 2022) सरकार स्थापन करणार आहे.

  • By साधना
Updated On: Mar 10, 2022 | 05:08 PM
goa assembly elction

goa assembly elction

Follow Us
Close
Follow Us:

पणजी : देशातील सर्वात लहान राज्य असेलल्या गोव्यात (Goa) भाजपाचे सरकार स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झालेले आहे. भाजपाच्या खात्यात २० जागा आल्या आहेत. त्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Goa Assembly Election Results 2022) काही अपक्ष आणि महाराष्ट्र गोमंतवादी पार्टीही (MGP) भाजपासोबत सत्तेत जाण्याच्या तयारीत आहे. गोव्यात बहुमताचा आकडा २१ आहे. त्यामुळे भाजपा गेल्यावेळी पेक्षाही सुस्थितीत आहे. काही जागांवर मात्र विजयाचे अंतर हे ५०० मतांचेही नाहीये. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही अवघ्या ५०० मतांच्या आसपास निवडून आले हेत. याचाच अर्थ असा की भाजपाविरोधी मते अनेक ठिकाणी विभागल्यामुळे भाजपाला त्याचा थेट फायदा झालेला दिसतो आहे.

गोव्यात भाजपाने सत्तेची हॅट्रिक केली हे. २०१२, २०१७ साली भाजपाने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते. आता पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांच्याविना भाजपा गोव्यात सरकार स्थापन करणार आहे. एकेकाळी पर्रिकरांशिवाय भाजपाचे गोव्यात अस्तिव नाही हे सांगण्यात येत होते, त्यावरुन आता पर्रिकर पुत्राशिवायही सत्तास्थापनेचा मार्ग भाजपाला सापडलेला आहे.

ममता-केजरीवाल यांच्यामुळे भाजपाला लाभ
ममताने एमजीपीसह निवडणुका लढवल्या. तर केजरीवाल यांनी ४० पैकी ३९ जागी उमेदवार दिले होते. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसची मते खाल्ली. त्याचा फायदा भाजपाला झाला. भाजपाविरोधी असलेली मते विरोधकांत वाटली गेली. ही मते एकवटली असती तर त्याचा तोटा भाजपाला झाला असता. पण तसे झाले नाही.

काँग्रेस आयारामांमुळे पक्षाची ताकद वाढली
२०१७ साली १७ निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांपैकी १५ आमदार नंतरच्या काळात भाजपात आले. निवडमुकीपूर्वी काँग्रेसकडे केवळ २ आमदार रले होते. त्यामुळे या निवडणुकीत भजपाच्या तिकिटावर जुनेच काँग्रेसचे नेते निवडुकीत पाहायला मिळाले. आता या नेत्यांनां पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर त्यांचे जमिनीचे व्यवहार पुन्हा सुरळीत होणार आहेत. आत्ता मिळालेल्या विजयाने प्रमोद सावंत हे अधिक सुस्थितीत आले आहेत. आता ते केंद्राचे प्रकल्प बहुमताने राज्यात राबवू शकतील.

Web Title: Analysis of goa assembly election results nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 05:05 PM

Topics:  

  • AAP
  • Goa
  • Goa Assembly Election 2022
  • Mamata Banerjee

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.