राज्यात विशेष सघन सुधारणा (SIR) मुळे निर्माण झालेल्या भीती आणि चिंतेमुळे १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारच्या या दाव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर सुनावणी पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः उपस्थित होत्या. तसेच त्यांनी आक्रमक भूमिका देखील मांडली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चाणक्यपुरी येथील बंग भवनला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अधिकारांशी कोणतीही तडजोड नसल्याचे सांगितले.
तृणमूल काँग्रेस (टीएमसी) समर्थकांनी उच्च न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे, तृणमूल काँग्रेस समर्थकांनी गोंधळ घडवून आणल्याचा आरोप आहे
Mamata Banerjee's Political Career: आपल्या भाषणांनी विरोधकांना पराभूत करू शकणाऱ्या ममता बॅनर्जी केवळ राजकारणातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही अनेक प्रमुख नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेवरून भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यातील वाद अधिक चिघळला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून खाजगी निवासी परिसरात डेटा एंट्री भरती आणि मतदान केंद्रांवरील निर्णयांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नवीन जीएसटी दरांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. नवीन जीएसटी दरांचे श्रेय केंद्र सरकारला घेता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून देखील बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र इंडिया आघाडीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले.
राज्यांमध्ये बंगाली मजुरांच्या कथित छळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध राज्यातील बंगाली स्थलांतरितांना परतण्याचे आवाहन केले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव मुद्दाम राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिल्याचा आरोप केला आहे.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. मात्र ते पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून आता राज्यसभेत सादर करण्यात आले आहे. दरम्यान, नवीन सरकार आल्यावर ते रद्द केले जाईल असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
मुस्लीम लीग किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी माझा संबंध असल्याचं सिद्ध झालं तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असं आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासकीय बैठकीमध्ये बीएसएफ दहशगदवाद्यांना घुसखोरी करत असल्याचा आरोप केला आहे. जवान दहशदवाद्यांना घुसखोरी करुन देत असल्याचा आरोप केला आहे.
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील शांतीनिकेतन पोलीस स्टेशन परिसरात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.नेमकं काय प्रकरण?
मुलगी 4 ऑक्टोबरला शिकवणीसाठी गेली होती. परतत असताना ती बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी मुलीचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती न सापडल्याने त्यांनी महिस्मरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र,…
आंदोलनाच्या 38 व्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. घटनास्थळाशी छेडछाड करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरजी मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर कारवाई करण्यात…
आरजी कार हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्येच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. याचदरम्यान आता कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला.