Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हो, मुंबई आमच्या बापाची!’ मुंबई महाराष्ट्रात आणण्यामागचा मराठी वीरांचा संघर्ष

महाराष्ट्र दिनानिमित्त 'मुंबई आणि तिला मिळवण्यामागचा मराठी माणसाचा संघर्ष' या विषयावर एक तडकता फडकता भाषण द्या आणि श्रोत्यांची मान अभिमानाने आणखीन उंचवा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2025 | 04:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘१ मे’ ही फक्त तारीख नसून अवघ्या मराठी मुल्कासाठी फार महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. मराठी मनांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळाले. मुंबईसारख्या महानगराला मिळवण्यासाठी दिलेल्या बलिदानाला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली गेली ती आजच! १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिवस राज्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य पुनर्रचना कायदा (१९५६) अंतर्गत, भाषांच्या आधारे राज्यांची पुनर्र्चना गेली. Bombay State म्हणून ओळखला जाणाऱ्या राज्याची दोन भागात निर्मिती करण्यात आली एक म्हणजे गुजराती भाषिकांसाठी गुजरात तर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र! पण या विभागणी वेळी पडलेला प्रश्न म्हणजे, मुंबई कुणाची?

IOCL मध्ये अप्रेन्टिस पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

मुंबई तेव्हाही महानगर होते आणि देशातील महत्वाचे शहर होते. मुंबईत मराठी, गुजराती, कच्छी तसेच कोकणी भाषिक लोकं मोठ्या प्रमाणावर राहत होते. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईसह मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली. तसेच गुजराती भाषिकांसाठी गुजरात आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र अशा मागणीने जोर धरला. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने अटोनात प्रयत्न केले. २५ एप्रिल १९६० रोजी संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर झाला.

प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

मुळात, २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन येथे मोर्चा व घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय घेतला होता. मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण आंदोलक शांत झाले नाहीत. अखेरीस मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात अनेक आंदोलक शहीद झाले आणि जखमी झाले. यामध्ये १०६ आंदोलक शहीद झाले. मोठ्या संघर्षाने मुंबई महाराष्ट्रात आली आणि मराठी माणसाला त्याच्या हक्काचे राज्य मिळाले. तरीही अजून मराठी माणूस येथे आपल्या हक्कांसाठी लढतोय, आपल्या भाषेसाठी लढतोय, हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे.

Web Title: How did maharashtra get mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • marathi

संबंधित बातम्या

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
1

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
2

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात
3

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा
4

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.