प्रसिद्ध ॲड गुरु भरत दाभोळकर 'हेरगिरी चालू आहे' या नाटकासह मराठी रंगभूमीवर आले आहेत. विलेपार्ल्यात स्वतः रिक्षा चालवत त्यांनी नाटकाचे अनोखे प्रमोशन केले.
रत्नागिरीतून गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिकेला पाठवल्या जात होत्या मात्र यावर्षी आंतरराष्ट्रीय तणावाचा मोठा परिणाम मूर्ती निर्यातीवर झाला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा परवान्यांची व्यापक फेरतपासणी करण्याचे आदेश दिले असून, या प्रक्रियेत चालकांना मराठी येते का याचीही पडताळणी केली जाणार आहे.
नवी मुंबईत घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मराठी भाषेतील बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी १४ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा होणार असून राज्यभर ‘बोलींचा जागर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
रत्नागिरीत वाटप करण्यात येत असलेल्या पत्रकांवर नरेंद्र मोदींचा फोटो नसल्याबाबत विरोधकांनी आरोप केला होता. या आरोपांबाबत बिपिन बंदरकर यांनी आज खुलासा करत ती पत्रके वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली…
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून वहिदा मूर्तुझा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. नुकतेच शरद पवार यांच्या पक्षातून पक्षांतर केलेल्या बशीर भाई मूर्तुझा यांच्या त्या पत्नी आहेत.
काही ठिकाणी स्थानिक स्तरावर आघाड्या होत आहेत राज्याचे आणि ग्रामीण भागातील राजकारण एक ठिकाणी आहे राणेंची दहशत, दादागिरी ही जर पहिली तर सगळे त्यांना विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात स्थानिक…
भिवंडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शासनाने वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द केली आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजू राठोडने आपल्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलं आहे आणि आता त्याच्या सुंदरी गाण्याचे प्रीमियरही त्याने केले असून तरूणाईला हे गाणंही तितकंच वेड लावेल अशी अपेक्षा आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने सर्वत्र आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांनीही वेगवेगळ्या देखाव्यांद्वारे आपली कला सादर केली आहे
गुजरात मधील भाजपा आमदाराने लावलेल्या गुजराती पाटी वरून नवी मुंबईतील सीवूड येथे भाषीय वाद निर्माण झाला होता. मनसेच्या मागणीला यश आले असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयावर असलेली गुजराती पाटी काढण्यात…
मराठी-हिंदी भाषावाद सोशल मीडियावर चिघळलेला असतानाच, मराठी अस्मिता आणि योगदानाबद्दल जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. देशाच्या इतिहास, शिक्षण, कायदा, कला आणि क्रीडा क्षेत्रात मराठी माणसाचे योगदान अतुलनीय आहे.
महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सर्व बँका, रेल्वे आणि केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली आहे.