Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना

प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पुलावरून जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आली आहे. त्याला उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 28, 2025 | 03:17 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. लोकलमधून पळून अनेक प्रवाश्यांचे मृत्यू झालं आहे. आता लोकल मधून पळून नाही तर धावत्या ट्रेनमधून
प्रवाशाने नारळ फेकल्याने एकाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पुलावरून जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आली आहे. त्याला उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 25) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

या घटनेबाबत अधिकची माहिती अशी की, संजय भोईर नायगावच्या पाणूज बेटावर राहतो. तो शनिवारी सकाळी घरातून साडे आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी असल्याने नागरिकांना शहरात जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते. मृतक संजय हा गोरेगावला एका खासगी कंपनीत काम करत होता. दरम्यान, हवामान खराब असल्याचे संजय भोईर याने मुंबईला कामावर जाण्यासाठी भाईंदर खाडीवरील ब्रीजवरुन नायगाव स्टेशन गाठण्याच ठरवलं. बोट असल्यामुळे अनेकदा नागरीकांना या ब्रीजवरुन जीवघेणा प्रवास करावा लागतो. पूलावरुन चालत असताना चालू लोकलमधून एका प्रवाशाने नारळ फेकला. तोच नारळ संजयच्या डोक्याला लागला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना इतर प्रवाशांनी पाहिल्यानंतर संजयच्या घरच्यांना बोलावण्यात आलं होत. संजयच्या घरच्यांनी त्याला प्रथम महानगर पालिकेच्या रुग्णालयात हलवलं. तिथून त्याला वसईच्या प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी त्याला मुंबईच्या नायर रुग्णलयात शिफ्ट केलं होत. मात्र त्याचं मृत्यू झाला. आजवर या गावात किमान 10 ते 12 घटना घडल्या असल्याची माहिती गावच्या सरपंचांनी दिली आहे.

मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस

मराठवाडा विदर्भप्रमाणेच राज्यातील इतर भागात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यासह आता मुंबई आणि उपनरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्य़ाने दिला आहे. येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नय़े असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

काल रात्रीपासूनच विजांच्या गडगडाटासह मुंबई, ठाणे पालघर आणि इतर कोकण भागात पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. आधीच मेगा ब्लॉक आणि त्यात पावसाची जोरदार बॅटींग यामुळे लोकल वाहतूकीवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे.

Web Title: Coconut thrown from a running local train 25 year old dies after hitting head

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या
1

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
2

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य

Bihar Crime: रात्री पळून गेलेल्या शिक्षिकेचा सकाळी आढळला शेतात मृतदेह, मृत्यूमागील गूढ कायम; बिहार येथील घटना
3

Bihar Crime: रात्री पळून गेलेल्या शिक्षिकेचा सकाळी आढळला शेतात मृतदेह, मृत्यूमागील गूढ कायम; बिहार येथील घटना

Uttarpradesh: पतीची रील्स बनवून पैसे कमवण्याची अट; नकार दिल्यावर पत्नीला घराबाहेर काढलं, तीन दिवस आंदोलनानंतर पोलिसांनी दिली मदत
4

Uttarpradesh: पतीची रील्स बनवून पैसे कमवण्याची अट; नकार दिल्यावर पत्नीला घराबाहेर काढलं, तीन दिवस आंदोलनानंतर पोलिसांनी दिली मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.