
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
किशन दास (वय 60) असे आरोपीचे नाव आहे. किशन याला दारूचे व्यसन होते. घरी आला आणि त्याचे पत्नी रुबी देवी (वय 55) यांच्याशी काही कारणावरून भांडण झाले. माझा नंतर रात्री रुबीदेवी आपल्या लव आणि कृषी या दोन नातवांसह झोपल्या होत्या. पत्नीच्या तोंडात कापड कोंबले, आणि घरातील कुऱ्हाडीने तिच्यावर सपासप वार करून तिची हत्या केली.
आजचे अवस्था बघून कुश भीतीने ओरडत होते. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जेव्हा ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत आरोपी किशनदास एकूण पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुबी देवी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मतदान घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.
चिमुकल्यांची जबाब
पोलिसांनी प्राथमिक तपासात मुलांचे जबाब नोंदवले. चिमुकल्यांनी ‘आजोबांनी आमच्या डोळ्यात एका दाजीला मारले’ असे सांगितले. आरोपींनी किशन दास याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापणारी करत आहे.
धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?
झारखंड जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. या घटनेने तुम्हाला धक्का बसेल. लग्नात सगळ आनंदी वातावरण होत. लग्नाची वरात निघाल्यावर मामा ने नवरदेवाला गॉगल घालायला सांगितलं. मात्र वारंवार विनंती करून पण नवरदेवाने गॉगल घातला नाही. त्याचा राग मामाला आला आणि मामा नवरदेव सोबत वाद घालत होते. तेव्हा एका मुलाने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तू का वादात पडला म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे.
Ans: झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात ही घटना घडली.
Ans: तोंडात कापड कोंबून कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
Ans: आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली.