Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरच होणार; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

हद्दवाढ ही काळाची गरज असून, ती जर झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. परंतु, ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा आमचे दुश्मन नसून त्यांना विश्वासात घेऊनच त्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2025 | 12:07 PM
कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरच होणार; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरच होणार; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : गेली अनेक वर्ष रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्तांना, शहराशी एकरूप झालेली गाव हद्दवाढीमध्ये घ्यावीत, अशा पद्धतीचे पत्र दिले जात आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या आयुक्त जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना विनंती करून संबंधित ग्रामपंचायतींना सदरची नोटीस काढतील. त्यानुसार संबंधित गावांची भूमिका आल्यानंतर हा प्रस्ताव शासनाला सादर होईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीत केवळ 29 टक्के जलसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

हद्दवाढ ही काळाची गरज असून, ती जर झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. परंतु, ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा आमचे दुश्मन नसून त्यांना विश्वासात घेऊनच त्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे. हीच भूमिका असल्याचे सांगून हा विषय कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून आपण जिल्ह्यात एकत्र राहणारी मंडळी जिल्ह्याच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे.

तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ काही दिवसातच होईल, अशी अपेक्षा आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

हेदेखील वाचा : Air India Crash : एअर इंडिया विमान अपघातात खळबळजनक दावा, कर्मचाऱ्यांनी वर्षभरापूर्वी बोईंगमध्ये तांत्रिक बिघाडाची दिली होती माहिती

Web Title: Kolhapur city area expansion will be soon says mla rajesh kshirsagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Maharashtra Politics
  • Rajesh Kshirsagar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब
4

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.