Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana Crime: तेलंगणात हत्येचा थरार! आईनेच केली दोन मुलांची निर्घृण हत्या, डायरीत लिहिली होती मृत्यूची कहाणी; का केली हत्या?

तेलंगाण्यातून एक धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. एकाला तलावात बुडून मारलं तर एकावर धारदार शस्त्राने वार करून मारलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 27, 2025 | 12:28 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

तेलंगाण्यातून एक धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. एकाला तलावात बुडून मारलं तर एकावर धारदार शस्त्राने वार करून मारलं. एवढेच नाही तर मुलांच्या हत्येची डायरी देखील लिहिली होती.हत्येनंतर दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या हत्येची खोटी कहाणी रचली. मात्र, एका छोट्याशा सुगाव्यामुळे तीच कांड समोर आलं. तिला अटक करण्यात आली असून तिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Mumbai Crime: मुंबईत दांडियाचा जल्लोष राड्यात बदलला; 19 वर्षीय मुलाचं नाक फोडलं, खासदार रवींद्र वायकर आक्रमक

नेमकं काय प्रकरण?

ही घटना महाबुबाबाद जिल्ह्यातील केसमुद्रम मंडलमधील नारायणपुरम गावातील आहे. आरोपीचा नाव सिरीशा असे आहे. तिचे उपेंद्र या नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. त्यांना तीन मुले होती. त्यांच्या सर्वात धाकट्या, दोन महिन्यांच्या नेहल नावाच्या बाळाचा १५ जानेवारी रोजी घराजवळील तलावात पडून मृत्यू झाला. त्या मुलाचा मृत्यू अपघाती आहे असेच सर्वांना वाटले. मात्र एका महिन्यापूर्वी, मोठा मुलगा मनीष कुमारवरही प्राणघातक हल्ला झाला. घरी आईच्या शेजारी झोपलेला असतांना मनीषच्या मानेवर वार करण्यात आला.

त्यानंतर त्याला त्याच्या आईने रुग्णालयात घेऊन गेले. आईने तक्रार केली की काही अज्ञात लोकांनी तिच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तो या हल्लयातून वाचला. मात्र काही दिवसांनी म्हणेजच 24 सप्टेंबरला रात्री त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. धाकट्या मुलाच्या मृत्यूनंतर आठ महिन्यातच मोठा मुलगाही मरण पावला. ज्यामुळे कुटुंब आणि संपूर्ण गाव हादरून गेले. मनीषला कोणी मारले हे स्पष्ट न झाल्याने संपूर्ण गाव घाबरले होते. दोन मुलांना गमावल्यामुळे गावकऱ्यांना आईवर दया आली.

हत्या करून आत्महत्या

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यांनी तपास सुरु केला. पण तपासात जे समोर आलं त्याने संपूर्ण गावाला धक्काच बसला. मुलांच्या आईनेच दोन्ही मुलांची हत्या केल्याचे समोर आले. ही तिन्ही मुलांची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या करण्यात होती. कारण तिचा नवरा मद्यपी होता आणि पती विवाहबाह्य संबंधांमुळे तिला त्रास देत होता.

डायरीत काय?

ती तिन्ही मुलांना मारून आत्महत्या करणार होती. तिने तिच्या डायरीत तिन्ही मुलांच्या हत्येचा प्लान लिहिला होता. तिने आधीच दोघांना मारले होते आणि तिसऱ्या मुलालाही मारण्याची योजना आखत होती. पण त्याचदरम्यान पोलिसांनी सत्य उघड केले. अखेर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

Mumbai News: विक्रोळीतील धक्कादायक प्रकरण, मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत; काय नेमकं प्रकरण?

Web Title: Thrilling murder in telangana mother brutally murdered two children wrote the story of death in her diary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • crime
  • Telangana

संबंधित बातम्या

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
1

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Crime News : ‘एका रात्रीत अभिनेत्री बनवीन…, प्रशिक्षणाच्या बहाण्याने बोलवलं अन्…,’ दीड वर्ष केला बलात्कार
2

Crime News : ‘एका रात्रीत अभिनेत्री बनवीन…, प्रशिक्षणाच्या बहाण्याने बोलवलं अन्…,’ दीड वर्ष केला बलात्कार

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी
3

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
4

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.