Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

सुरुवातीस हा एक सामान्य हंगामी आजार असल्याचे समजले जात होते. मात्र रूग्णांची प्रकृती अचानक बिघडल्याने काही जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले. मृतांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि तरुणांचा समावेश आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2026 | 06:12 PM
सर्दी, खोकला आणि ताप...; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! 'या' राज्यात पसरला भयानक आजार

सर्दी, खोकला आणि ताप...; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! 'या' राज्यात पसरला भयानक आजार

Follow Us
Follow Us:

इंदोरपाठोपाठ हरियाणामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू 
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील घटना 
आरोग्य विभाग अन् चौकशीवर संशय

हरियाणा राज्यात मोठी घटना घडली आहे. दूषित पाण्याचे (Polluted Water) सेवन केल्याने हरियाणामध्ये तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा जिल्ह्यातील पलवल जिल्ह्यातील छायसा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही दिवस आधी मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. छायसा गावात 15 दिवसांच्या आतमध्ये तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

छायसा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील प्रत्येक घरात कोणी ना कोणी व्यक्ती आजारी आहेच. 12 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 5 निष्पाप शाळकरी मुलांचा समावेश आहे. यामुळे गावामध्ये संतापाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, काही लोकांनी अंगदुखी, सौम्य ताप, खोकला झाल्याची तक्रार केली तेव्हा हा प्रकार समोर आला.

सुरुवातीस हा एक सामान्य हंगामी आजार असल्याचे समजले जात होते. मात्र रूग्णांची प्रकृती अचानक बिघडल्याने काही जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले. मृतांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि तरुणांचा समावेश आहे.

दूषित पाण्यामुळे झाले मृत्यू?

छायसा गावात साधारण 5 हजार लोकवस्ती आहे. या गावात पाणी पुरवठा आणि पाण्याचा निचरा याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावातील अनेक घरांमधील नागरिक भूमिगत पद्धतीने पाण्याची साठवण करतात. दूषित पाणी किंवा पाण्यातून होणारा संसर्ग यामागचे कारण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लवकरच याचा तपास केला जाणार आहे.

Indore Water : इंदूरमध्ये का झाला मृत्यूतांडव? दुषित पाण्याचा चाचणीतून आले धक्कादायक कारण समोर

इंदूरमध्ये का झाला मृत्यूतांडव?

देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरला आता ‘विषारी’ पाण्याने कलंकित केले आहे. दुषित पाण्यामुळे इंदूरमध्ये मृत्यूने तांडव घातला. त्याचबरोबर 1400 लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण देशातून काळजी आणि रोष व्यक्त केला जात आहे. दरम्या, इंदूरमधील या दुषित पाणी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. या संदर्भात पाण्याचे नमुने घेऊन चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये दुषित पाण्यातील बॅक्टेरिया आणि कारणे समोर आली आहेत. मध्य प्रदेशमधील भागीरथपुरा भागात झालेल्या विनाशाचे कारण दूषित पिण्याचे पाणी होते. इंदूरमध्ये आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १,४०० हून अधिक लोक साथीने बाधित झाले आहेत. या पाण्याच्या चाचणीमुळे याचे खरे कारण समोर आले आहे. काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे अशी आपत्ती परिस्थिती निर्माण झाली हे सिद्ध केले आहे.

Web Title: 12 people death by chance to drink dirty and polluted water haryana indore mp death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Death
  • Haryana
  • Health News
  • water pollution

संबंधित बातम्या

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का
1

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.