Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mani Shankar Aiyar : “दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, मणिशंकर अय्यर यांचं राजीव गांधींबाबत मोठं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानामुळे अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत. आता त्यांनी राजीव गांधींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 05, 2025 | 10:51 PM
“दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, मणिशंकर अय्यर यांचं राजीव गांधींबाबत मोठं विधान

“दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, मणिशंकर अय्यर यांचं राजीव गांधींबाबत मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाली त्याचं मला आश्चर्य वाटलं होतं. कारण दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा काय होऊ शकतो?, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. एवढंच नाही तर राजीव गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही मणिशंकर अय्यर यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्याबाबत केलेलं विधान मनिशंकर यांना भोवण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेते अमित मालवीय यांनी याचा व्हिडिओही एक्सवर (ट्वीटर) शेअर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानामुळे अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत.

मणिशंकर अय्यर नक्की काय म्हणाले?

“राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा मला वाटलं की एअरलाइन पायलट असलेली व्यक्ती आणि दोनदा अपयशी ठरलेली व्यक्ती पंतप्रधान कशी होऊ शकते? मी त्याच्याबरोबर केंब्रिज विद्यापीठात शिकलो. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं कठीण आहे. कारण त्या विद्यापीठात किमान प्रत्येकजण उत्तीर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही राजीव गांधी हे अपयशी ठरले. यानंतर ते लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले. आता त्या ठिकाणी देखील ते अपयशी झाले. तेव्हा मला असं वाटलं की, दोनदा अपयशी झालेला माणूस देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे.

Rajiv Gandhi struggled academically, even failing at Cambridge, where passing is relatively easy. He then moved to Imperial College London but failed there as well…

Many questioned how someone with his academic record could become the Prime Minister.

Let the veil be stripped. pic.twitter.com/m9serSGQMs

— Amit Malviya (@amitmalviya) March 5, 2025

मणिशंकर अय्यर यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी मणिशंकर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी निराश व्यक्तीवर भाष्य करू इच्छित नाही. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी देशाला आधुनिक दृष्टीकोन दिला. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासाठीही ठोस पावलं उचलली. पण हे दुर्दैव आहे की पक्षाचा एक भाग (काँग्रेस) त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही, नाही तर देशाचा इतिहास वेगळा असता, असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Congress leader mani shankar aiyar big statiment on former pm rajiv gandhi how can a man who has failed twice become indian prime ministe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 10:09 PM

Topics:  

  • Congress
  • indian politics
  • Rajiv Gandhi

संबंधित बातम्या

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?
1

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
2

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
4

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.