माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त, संपूर्ण भारतात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त प्रियांका गांधी यांनी भावनिक संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिला आहे.
राजीव गांधी यांच्या कार्यकाळात दूरसंचार क्रांतीची पायाभरणी झाली. त्यांनी मतदानासाठी वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे केली, ज्यामुळे तरुण पिढीला राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची संधी मिळाली.
Rajiv Gandhi death anniversary : कॉंग्रेस नेते आणि देशाची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींनी अभिवादन केले आहे.
कॉंग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी हत्या करण्यात आली. प्रचारसभेला जात असलेल्या राजीव गांधी यांना आत्मघाती बॉम्बस्फोटातून हत्या करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानामुळे अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत. आता त्यांनी राजीव गांधींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावला उत्तर दिलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला.
भारताच्या दिवंगत नेत्या व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूका झाल्या. यावेळी कॉंग्रेसने 400 पार जागा मिळवल्या होत्या.
अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले असून देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर आता राजीव गांधी यांनी मनमोहन सिंग यांना जोकर म्हटल्याचा किस्सा समोर आला…
सद्भावना दिवस 2024: भारतात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे सातवे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा केला…
लोकसभेच्या निवडणुका अगदी नजीक आल्या आहेत. २०१९ साली ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत निवडणुका पार पडल्या होत्या. याचाच अर्थ आता निवडणुका दोनेक महिन्यांत जाहीर होतील. साहजिकच राजकीय हालचालींना…
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, "चीनने इथल्या जमिनीवर कब्जा केला आहे. त्याचा इथल्या लोकांवर परिणाम झाला आहे. त्या जमिनीवर लोक जनावरे चरत होते. इथे प्रत्येकजण म्हणतोय की चिनी सैन्य घुसले…
काँग्रेसच्या प्रदेश सचिवाला राजीव गांधीचा स्मृती दिन कोणता हे माहिती नसल्याने मंचावरील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हैराण झाले. प्रदेश सचिव भोसले यांनी त्यांच्या भाषणात अकलेचे तारे तोडल्याने त्यांचे…
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी त्यांच्या वडिलांशी संबंधित एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले की माझे वडील नोकरशहा होते, ते सचिव झाले. पण आधी इंदिराजी आणि नंतर राजीव…
बिल्कीस बानो काय आणि राजीव गांधींचे मारेकरी काय? गुन्ह्याला शिक्षा हवीच. अपवादात्मक परिस्थितीत जशी मृत्यूदंडाची शिक्षा आहे तशीच क्षमासुध्दा अपवादात्मक परिस्थितीतच असायला हवी. राजकीय स्वार्थासाठी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना अथवा बिल्कीस…
नलिनी श्रीहरन यांना वेल्लोरमधील महिलांसाठी असलेल्या विशेष तुरुंगात 30 वर्षांहून अधिक काळ ठेवण्यात आले आहे, तर रविचंद्रन हे मदुराई येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत आणि 29 वर्षांच्या तुरुंगवास आणि माफीसह त्यांनी…
एमडीएमए मागील २४ वर्षांपासून सीबीआय अंतर्गत कार्यरत होती. त्यात अनेक केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी सहभागी होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, एजंसी भंग करण्याचा आदेश गत मे महिन्यातच जारी करण्यात आला होता. आता…
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी 'सद्भावना' दिनानिमित्त शंभरकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना…
तामिळनाडूमधील काँग्रेस समर्थित सरकारने दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांच्या मारेकऱ्याला ३० दिवसांची सुटी मंजूर केली.