Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एवढा वेळ तुम्ही काय…’; Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं

इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात. 

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 10, 2025 | 05:49 PM
'एवढा वेळ तुम्ही काय...'; Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं

'एवढा वेळ तुम्ही काय...'; Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं

Follow Us
Close
Follow Us:

इंडिगोच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका 
हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारला 
इंडिगोने दिला 600 रूपयांचा परतावा

नवी दिल्ली: गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सच्या सुरू असलेल्या गोंधळावरून प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. यावरून आता हायकोर्टाने केंद्र सरकारला झापले आहे. दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) या प्रकरणी सुनावणी पार पडली. इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.

इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. केंद्र सरकारने इंडिगोची उड्डाणे 5 टक्क्याने कमी केली आहेत. दरम्यान हायकोर्टात याबाबतीत आज सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने अशी स्थिती निर्माण का होऊ दिली असा थेट प्रश्न विचारला आहे. अन्य विमान कंपन्यांना 40 हजारांपर्यंत तिकीट दर वाढवण्याची सूट कशी मिळाली? तुम्ही नेमके काय करता होता? असे म्हणत हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे.

अशा संकटांमुळे केवळ प्रवाशांना त्रास होत नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. डिजीसीएच्या नियमानुसार, प्रवाशांना परतावा दिला जावा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच परतावा इंडिगो एअरलाईन्सला परतावा देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत.

Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना

इंडिगो एअरलाइन्सच्या  नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाल्याने अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे मावळ तालुक्यातील गुलाबफूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मावळ तालुक्यात गुलाब शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील फुलांची निर्यात देशातील विविध राज्यांसह परदेशातही केली जाते. दररोज सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक केली जाते, त्यापैकी २५ टक्के म्हणजे सुमारे १० लाख फुले विमानमार्गे देशभर पाठवली जातात.

मात्र इंडिगोची उड्डाणे रद्द होणे, नेटवर्कमध्ये गोंधळ निर्माण होणे आदी कारणांमुळे ही लाखो फुले पुण्यासह देशातील विविध विमानतळांवर अडकून पडली आहेत. परिणामी फुले कोमेजणे, खराब होणे यामुळे उत्पादकांना लाखोंचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Indigo Flight Crisis: ‘इंडिगोची सेवा पुन्हा पूर्ववत, १,८०० हून अधिक विमान उड्डाण…”, सीईओ पीटर एल्ब यांचा दावा

परदेशी निर्यातीवरही परिणाम

मावळातील गुलाबांचा काही हिस्सा दुबई, सिंगापूर, मलेशिया अशा देशांमध्येही निर्यात केला जातो. इंडिगोच्या नेटवर्कमधील अडथळ्यांमुळे या मालाचीही पाठवणी ठप्प झाली आहे. परदेशी बाजारपेठा वेळेवर पुरवठ्यावर अवलंबून असल्यामुळे अनेक भारतीय पुरवठादारांना कॉन्ट्रॅक्ट गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Delhi high court angry on indian government about indigo flight crisis marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • delhi high court
  • Indigo Crisis
  • Modi government

संबंधित बातम्या

Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना; लाखोंचे नुकसान अन्…
1

Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना; लाखोंचे नुकसान अन्…

Indigo संपणार? केंद्र सरकार करणार कडक कारवाई; DGCA ने दिले ‘हे’ अत्यंत महत्वाचे आदेश
2

Indigo संपणार? केंद्र सरकार करणार कडक कारवाई; DGCA ने दिले ‘हे’ अत्यंत महत्वाचे आदेश

Indigo Crisis : सातव्या दिवशीही इंडिगोची विमानसेवा ठप्प; तब्बल 562 उड्डाणे रद्द, प्रवाशांमध्ये तीव्र संताप
3

Indigo Crisis : सातव्या दिवशीही इंडिगोची विमानसेवा ठप्प; तब्बल 562 उड्डाणे रद्द, प्रवाशांमध्ये तीव्र संताप

Indigo Crisis वरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “… हे तपासणे अत्यंत गरजेचे”
4

Indigo Crisis वरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “… हे तपासणे अत्यंत गरजेचे”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.