डिसेंबरमध्ये इंडिगोच्या विमान वाहतुकीतील अडथळे आता कंपनीसाठी अधिकाधिक कठीण होत चालले आहेत. देशाच्या विमान वाहतूक देखरेखीखाली असलेल्या DGCA या घटना गंभीर मानल्याने १६ जानेवारी रोजी एअरलाइनविरुद्ध कठोर कारवाई केली.
इंडिगो प्रवाशांना पुन्हा एकदा उड्डाणे रद्द झाल्याच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. ख्रिसमसच्या दिवशी इंडिगोचे ६७ उड्डाणे रद्द झाली आहे. यासंबधित माहिती इंडिगोने अधिकृत प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली. जाणून…
भारतातील इंडिगोची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी, भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अल हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेस या दोन नवीन विमान कंपन्यांना एनओसी दिले आहेत. त्यामुळे विमान क्षेत्रात खळबळ मजली आहे. वाचा सविस्तर
इंडिगोच्या ऑपरेशनल मंदीमुळे चार्टर्ड फ्लाइट मार्केटमध्ये अनपेक्षित तेजी आली आहे. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांनी चार्टर्ड जेटला पसंती दिली आहे. तसेच डेस्टिनेशन वेडिंग, कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी मागणी वाढली आहे.
देशभरातील इंडिगोची विमान सेवा पुर्वपदावर आली आहे. इंडिगोने रविवारी अडीच हजारांहून अधिक उड्डाणे चालविली. १ ते ९ डिसेंबर दरम्यान इंडिगोची देशभरातील तब्बल साडे चार हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली…
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही काळापासून संकटात आहे. अलिकडच्या काळात तिच्या हजारो उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एअर इंडिया ग्रुप याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे
इंडिगो एअरलाइन्सचे गेल्या १५ दिवसांत बरेच उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान झाले. इंडिगो तोडगा काढत असताना अजून एक संकट त्यांच्यावर कोसळले आहे. जीएसटीने ५८.७५ कोटींचा दंड लावला…
प्रवासी संकटानंतर इंडिगोने प्रवाशांसाठी १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर जाहीर केले. ज्या प्रवाशांची उड्डाणे त्यांच्या नियोजित प्रस्थान वेळेच्या २४ तासांच्या आत रद्द झाली आहेत त्यांना भरपाई देण्याची घोषणा इंडिगोने केली.
इंडिगो एअरलाइन पुन्हा नव्या संकटात सापडणार आहे. कंपनीने हजारो उड्डाणे रद्द केल्यांनतर प्रवाशांना या गोष्टीचा भरपूर मनस्ताप झाला. अशात कंपनीवर आता अँटिट्रस्ट चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
शेतकरी संघटनांनी उड्डाणे रद्द केल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून नुकसानभरपाई, तसेच अशा परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील एअरलाइन्समार्फत तातडीने पर्यायी उड्डाणे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
विमानांचे कामकाज स्थिर होत आहे. तसेच सुरक्षा उत्तम आहे, प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी सांगितले.
काही प्रवासी तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या सामानाची वाट पाहत आहेत. येथील एक प्रवासी त्यांच्या आईसोबत लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कानपूरहून पुण्याला प्रवास करत होते.