Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

आज प्रत्येक हृदयाचे ठोके 'वंदे मातरम'च्या लयीत धडकत आहेत. आज प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2026 | 08:07 AM
Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात आज 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण झाले. त्यानंतर लाल किल्ल्यावर प्रथमच ‘वंदे मातरम’ गायले गेले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात याचा उल्लेखही केला. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज आपण सर्वजण ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक घर तिरंग्यात आहे. आज प्रत्येक हृदय तिरंग्यात आहे.”

पंतप्रधान मोदींनी 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “आज प्रत्येक हृदयाचे ठोके ‘वंदे मातरम’च्या लयीत धडकत आहेत. आज प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे. गेल्या काही दिवसांत देशातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा अनेक लोकांवर परिणाम झाला आहे. मी बाधित कुटुंबांना खात्री देतो की, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

Independence Day : 15 ऑगस्ट, 1947 रोजी रात्री 12 वाजताच का स्वतंत्र झाला भारत? वेळेच्या मागे होते ज्योतिषशास्त्र

ते पुढे म्हणाले, आज भारताचे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे एक मोठे स्वप्न आहे. जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा तो आमच्या धैर्याचा परिचय ठरतो आणि जग आमच्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास भाग पडते.”

स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने देशाला प्रेरणा देतात

स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने आजही देशाला प्रेरणा देत आहेत आणि त्यांच्या आदर्शांपासून प्रेरित होऊन पुढे जाण्याचा निर्धार करणे अत्यावश्यक आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

गेल्या 12 वर्षांत, देशातील असंख्य नागरिकांनी मग ते दलित, शोषित, उपेक्षित किंवा आदिवासी असोत; ग्रामीण किंवा शहरी भागातील रहिवासी असोत; गरीब किंवा मध्यमवर्गीय असोत; तरुण किंवा वृद्ध असोत; महिला किंवा पुरुष असोत; किंवा उत्तर, दक्षिण, पूर्व वा पश्चिम भागातील असोत, देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी अटळ निश्चय आणि समर्पणाच्या भावनेने शक्य त्या सर्व प्रकारे प्रयत्न केले आहेत. मी या प्रयत्नांची आदरपूर्वक दखल घेतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: Flag hoisting by prime minister narendra modi at the red fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • Independence Day 2026
  • PM Narendra Modi
  • Red Fort

संबंधित बातम्या

तीन रंगांची ही कथा…! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा
1

तीन रंगांची ही कथा…! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा

Independence Day: 15 ऑगस्ट, 1947 रोजी रात्री 12 वाजताच का स्वतंत्र झाला भारत? वेळेच्या मागे होते ज्योतिषशास्त्र
2

Independence Day: 15 ऑगस्ट, 1947 रोजी रात्री 12 वाजताच का स्वतंत्र झाला भारत? वेळेच्या मागे होते ज्योतिषशास्त्र

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
3

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.