Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: भारताकडून सिंधु जल करार स्थगित; पाकिस्तानकडे ‘हे’ पर्याय; मात्र निभाव लागणार का?

भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. पाकिस्तानकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2025 | 09:55 PM
Pahalgam Terror Attack: भारताकडून सिंधु जल करार स्थगित; पाकिस्तानकडे ‘हे’ पर्याय; मात्र निभाव लागणार का?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. संताप व्यक्त केला जात आहे. भारताने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे.

भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. पाकिस्तानकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. कारण बराचसा पाकिस्तानचा भाग हा सिंधु नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

पाकिस्तान सिंधु जल करारावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासाठी पाकिस्तानकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत. पाकिस्तानमधील 80 टक्के शेती सिंधु नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. पाकिस्तान स्थगिती उठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तान हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.

1960 मध्ये सिंधु जल करार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता. जागतिक बँकेच्या मदतीने हा करार करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान कदाचित हे प्रकरण वर्ल्ड बँकेत देखील घेऊन जाण्याची शक्यता आहे. किंवा तिसरा पर्याय म्हणजे युनायटेड नेशन्समध्ये जाण्याची शक्यता आहे.

Web Title: India government stay on indus water treaty then pakistan world bank uno and international court pahalgam terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Indus Water Treaty
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

उरली सुरली इज्जत काढली राव! Hockey World Cup मध्ये भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवले
1

उरली सुरली इज्जत काढली राव! Hockey World Cup मध्ये भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवले

Hockey World Cup: 1973 च्या इतिहास पुनरावृत्तीसाठी ‘या’ मैदानात उतरणार भारतीय टीम, 53 वर्षानंतर पाकिस्तानशी भिडणार
2

Hockey World Cup: 1973 च्या इतिहास पुनरावृत्तीसाठी ‘या’ मैदानात उतरणार भारतीय टीम, 53 वर्षानंतर पाकिस्तानशी भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.