India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. सध्या पाकिस्तानने भारताला अणु हल्ल्याची धमकीही देत आहे आणि दुसरीकडे सिंधु जल करार पूर्ववत करण्यासाठी गयावयाही करत आहे.
Indus Waters Treaty suspension : सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?
Pakistani military Ahmed Sharif Chaudhry: ऑपरेशन सिंधूरनंतरही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही. शेपूट वाकडं ते वाकडंच असं हा व्हिडीओ ऐकून तुम्हाला वाटेल.
Indus Waters Treaty: भारत आणि पाकिस्तानने जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. याअंतर्गत, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये विभागले गेले. पण २४ एप्रिल रोजी भारताने…
चिनाब नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण होणार आहे.
भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. पाकिस्तानकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत भाषण करताना भारताने सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर युद्ध अटळ असल्याचं म्हटलं आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान लष्कराच्या चीफने केलेलं भाषणात त्याने टू नेशन थेअरी मांडली होती. ज्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सरकारला माहिती दिली त्यावेळी सरकार मात्र झोपलं होत.
भारताने पश्चिमेकडील नद्यांचा वापर कमीत कमी केला आहे, तो ३३० मेगावॅट किशनगंगा आणि ८५० मेगावॅट रॅटले प्रकल्पांसारख्या जलविद्युत प्रकल्पांपुरता मर्यादित आहे.