Indus Water treaty : सिंधू पाणी करारावरुन पाकिस्तानने भारताला पुन्हा पोकळ धमकी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा करार स्थगित केला होता. तेव्हापासून पाकिस्तानन सतत भारतविरोधी युद्धाची…
सिंधू पाणी करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात नदीच्या पाण्याची विभागणी होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने गेल्या वर्षी या करारातून माघार घेतली, ज्या हल्ल्याला पाकिस्तानने युद्धजन्य कृत्य म्हटले आहे.
Indus Water Treaty Update : सिंधू पाणी वाटप करारावरुन भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावाचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानचे मंत्री आसिफ ख्वाजा यांनी सिंधू नदीच्या पाण्याच्या प्रवाहात भारताने अडथळा आणल्यास युद्धाची धमकी दिली…
Chenab Beas Link Tunnel Project 2026 : भारताच्या चिनाब नदी बोगदा प्रकल्पावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने याला सिंधू पाणी कराराचे गंभीर उल्लंघन म्हटले आहे. या प्रकल्पाबद्दल…
Indus Water Treaty : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या चिनाब नदीच्या नव्या प्रकल्पावरुन पाकिस्तानने भारताला थेट धमकी दिली आहे.
Indus Water Treaty : पाकिस्तान पुन्हा एकदा भारताकडे सिंधु पाणी वाटप करार सुरु करण्यासाठी गयावया करु लागला आहे. पाकिस्तानने भारतावर जगाला अन्न सुरक्षा, आणि हवामान बदलाचे गंभीर संकटात ढकल्याचा आरोप…
IWT: स्थायी लवाद न्यायालयाने (PCA) सिंधू पाणी करारावरील (IWT) एक महत्त्वपूर्ण सुनावणी पूर्ण केली आहे. या सुनावणीदरम्यान, पाकिस्तानने अशा प्रमुख प्रकल्पांना लक्ष्य केले, जे अद्याप लवाद संस्थांसमोर आलेले नाहीत.
Indus Water Treaty: गेल्या वर्षी पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने जम्मू आणि काश्मीरमधील नदी प्रकल्पांना गती दिली आहे. भारताच्या धरण प्रकल्पांबद्दल पाकिस्तानची चिंता वाढत आहे.
India Pakistan Water Dispute: भारताने काश्मीरमधील चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाची घोषणा केली, ज्यामुळे पाकिस्तानने भारतावर सिंधू पाणी कराराअंतर्गत माहिती सामायिक न केल्याचा आरोप केला.
Afghanistan Big Decision : कुनार नदी ही पाकिस्तानात वाहणाऱ्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. सिंधू नदीप्रमाणेच, ती सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीचा एक प्रमुख स्रोत आहे.
India Pakistan Conflict : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील स्फोटानंतर आणि इस्लामाबाद स्फोटानंतर हा तणाव वाढला आहे. दोन्ही देशांतील सिंधु पाणी कराराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित…
India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. सध्या पाकिस्तानने भारताला अणु हल्ल्याची धमकीही देत आहे आणि दुसरीकडे सिंधु जल करार पूर्ववत करण्यासाठी गयावयाही करत आहे.
Indus Waters Treaty suspension : सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?
Pakistani military Ahmed Sharif Chaudhry: ऑपरेशन सिंधूरनंतरही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही. शेपूट वाकडं ते वाकडंच असं हा व्हिडीओ ऐकून तुम्हाला वाटेल.
Indus Waters Treaty: भारत आणि पाकिस्तानने जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. याअंतर्गत, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये विभागले गेले. पण २४ एप्रिल रोजी भारताने…
चिनाब नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण होणार आहे.
भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. पाकिस्तानकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत भाषण करताना भारताने सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर युद्ध अटळ असल्याचं म्हटलं आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.