Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

हे सर्व उपक्रम लोकांना सन्मान आणि संधी देण्याच्या साध्या उद्देशाने प्रेरित आहेत. गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचे कल्याण आहे, असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2026 | 03:05 PM
'गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

'गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : 2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) चांगले यश मिळाले. तेव्हापासून ते आजपर्यंत या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले आहेत. यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. गेल्या 12 वर्षांत त्यांच्या सरकारने हाती घेतलेल्या विविध कल्याणकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला. भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरिबांचे कल्याण आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मोदींनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, स्वच्छ भारत, पीएम आवास योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. ते म्हणाले, हे सर्व उपक्रम लोकांना सन्मान आणि संधी देण्याच्या साध्या उद्देशाने प्रेरित आहेत. गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले असून, या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचे कल्याण आहे, असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले.

Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी अध्यक्ष केले असते तर मी नकार दिला असता का? तो एक मोठा कट होता…’, अशोक गेहलोत यांचे खळबळजनक विधान

पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार नेहमीच ‘अंत्योदय’ पासून प्रेरित राहिले आहे आणि अनेक दशकांपासून मागे राहिलेल्या लोकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचावेत, हे सुनिश्चित करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. तंत्रज्ञानाने गरिबांचे राहणीमान सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ही दिलासादायक बाब आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही नेहमीच ‘अंत्योदय’ (अंत्योदयाचा आदर्श) पासून प्रेरित झालो आहोत आणि अनेक दशकांपासून मागे राहिलेल्यांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचावेत, हे सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.

विकसित भारताच्या स्वप्नासाठी सामूहिक चळवळ

पंतप्रधान म्हणाले, थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मदत थेट आणि पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे गळती कमी झाली आहे, कार्यक्षमता सुधारली आहे. प्रशासनावरील विश्वास दृढ झाला आहे. त्याचप्रमाणे, ‘गरिबांच्या कल्याणा’ला पुढे नेण्याचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरण आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक सामूहिक चळवळ बनला आहे. मोदींनी ९ जून २०२४ रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांचा दुसरा कार्यकाळ ३० मे २०१९ रोजी सुरू झाला.

Web Title: India has witnessed many changes over the last 12 years says pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Modi government
  • PM Narendra Modi
  • political news

संबंधित बातम्या

ममता बॅनर्जी यांना ऑफर; सोनिया गांधींनी थेट ‘या’ पदाचाच दिला प्रस्ताव?
1

ममता बॅनर्जी यांना ऑफर; सोनिया गांधींनी थेट ‘या’ पदाचाच दिला प्रस्ताव?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले…
2

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले…

Ashok Gehlot: ‘सोनिया गांधींनी अध्यक्ष केले असते तर मी नकार दिला असता का? तो एक मोठा कट होता…’, अशोक गेहलोत यांचे खळबळजनक विधान
3

Ashok Gehlot: ‘सोनिया गांधींनी अध्यक्ष केले असते तर मी नकार दिला असता का? तो एक मोठा कट होता…’, अशोक गेहलोत यांचे खळबळजनक विधान

‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट’; अभयसिंह जगताप यांचा विजयाचा दावा
4

‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट’; अभयसिंह जगताप यांचा विजयाचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.