Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांना उन्हाच्या झळांपासून सध्यातरी ‘सुट्टी’ नाहीच; एका संशोधनातून महत्त्वपूर्ण बातमी समोर…

गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका (Sun Heat) चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. त्यात आता एका ताज्या संशोधनात असे म्हटले आहे की, तापमानात (Increase in Temperature) 2.7 अंशांची वाढ 60 कोटींहून अधिक भारतीयांवर परिणाम करेल. जर ते 1.5 अंशापर्यंत मर्यादित असेल तर ते सहा पटीने कमी होऊ शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2023 | 09:15 AM
भारतीयांना उन्हाच्या झळांपासून सध्यातरी ‘सुट्टी’ नाहीच; एका संशोधनातून महत्त्वपूर्ण बातमी समोर…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका (Sun Heat) चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. त्यात आता एका ताज्या संशोधनात असे म्हटले आहे की, तापमानात (Increase in Temperature) 2.7 अंशांची वाढ 60 कोटींहून अधिक भारतीयांवर परिणाम करेल. जर ते 1.5 अंशापर्यंत मर्यादित असेल तर ते सहा पटीने कमी होऊ शकते. तर नऊ कोटी भारतीयांना वाढत्या उष्णतेचा आणि उष्माघाताचा (Sunstroke) रोष सहन करावा लागेल. तापमानात प्रत्येक 0.1 अंश वाढ झाल्यामुळे 14 कोटी उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतील.

सध्या जगभरातील 60 दशलक्ष लोक अशा ठिकाणी राहत आहेत. जिथे सरासरी तापमान 29 अंशांपेक्षा जास्त आहे. युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर, कमिशन आणि नानजिंग युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल सिस्टम्स इनस्टिट्यूटचा हा अभ्यास नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित झाला आहे.

नायजेरियालाही फटका बसणार

भारतानंतर नायजेरियाला वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तापमानात 2.7 अंशांची वाढ होताच देशातील 30 कोटी लोक उष्णतेच्या तडाख्यात सापडतील. तापमान 1.5 अंशांपर्यंत मर्यादित राहिल्यास हा धोका चार कोटी लोकांवर असेल. येत्या पाच वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान 1.5 अंशांच्या मर्यादेपेक्षा 0.1 अंश वाढ झाल्यामुळे 14 कोटी लोकांवर परिणाम जास्त होईल, अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. ही वाढ क्षणिक असेल प्रजाती संपुष्टात येतील, असा संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला.

केवळ मानवच नाही तर प्राण्यांनाही धोका

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेचा अंदाज आहे की, आता आणि 2027 दरम्यान, 19 व्या शतकाच्या मध्याच्या तुलनेत पृथ्वीचे तापमान वार्षिक 1.5 अंशांपेक्षा जास्त होईल.

2015 च्या पॅरिस करारामध्ये, हेच 1.5 डिग्री सेल्सियस सरासरी तापमान जगाच्या सुरक्षेसाठी धोकादायक मर्यादा मानले गेले होते आणि विविध देशांनी वचन दिले होते की ते ही मर्यादा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करतील.

याआधी एका संशोधनात असे म्हटले होते की, जर पृथ्वीचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढले तर 15 टक्के प्रजाती नष्ट होतील. पृथ्वीचे तापमान 2.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होताच. 30 टक्के

युनिव्हर्सिटी ऑफ केप टाऊन, युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो आणि युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट यांनी एका संशोधनात हा दावा केला आहे.

Web Title: Indians will have to bear the scorching sun nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2023 | 09:15 AM

Topics:  

  • india
  • Sun heat

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.