Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सद्गुरूंनी सांगितला जादुई उपाय, याच्या वापराने चाळीशीतही दिसाल 20 वर्ष तरुण; आजारही होतील छूमंतर

Sadhguru Diet Tips: मानसिक-शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेचे गेलेले तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी सद्गुरूंनी 30% डायट चॅलेंज फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. हे नक्की काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 09, 2025 | 08:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजराने ग्रस्त आहे. कुणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, कुणाला लठ्ठपणाचा तर कुणाला वृद्धत्वाचा… आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम शरीरावर होत असतो. आपल्या रोजच्या जीवनातील काही चुकीच्या सवयीचं आजारांना खुले आमंत्रण देत असतात. अशात आजच या सवयी सुधारल्या तर आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतो. निरोगी आरोग्य, मानसिक ताजेपणा आणि चेहऱ्यावरील तेज वाढण्यासाठी जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सद्गुरू (जग्गी वासुदेव) यांनी 30% डायट चॅलेंज फॉलो करण्याचा सल्ला केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही तुमच्या आहारातील 30% भागात फळांचा सामवेश केलात तर याचा एक उत्तम परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर दिसून येईल. आता हे 30% डायट चॅलेंज नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? वजन करण्यासाठी फॉलो करून पहा ‘वॉटर वॉक’ ट्रेंड, आरोग्याला होतील फायदे

30% डायट चॅलेंज काय आहे?

सद्गुरूंनी सांगितले की, आपण आपल्या आहारात 30% फळांचा समावेश करायला हवा. याचाच अर्थ जर तुम्ही दिवसातून तीन वेळा आहार घेत असाल तर त्यातील एक वेळेस फाजल फळांचा आहार घ्या. यात तुम्ही एका फळाचा समावेश करा किंवा वेगवेगळ्या हा सर्वोतोपरी तुमचा निर्णय आहे. मूळ मुद्दा काय तर ती फळे सेंद्रिय, नैसर्गिक आणि सहज पचणारी असावीत. फळ ही आपल्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात. यात बरीच पोषकतत्वे आणि जीवनसत्वे असतात, शिवाय फळे शरीराला जलद ऊर्जा देण्याचे काम करतात.

महावीर जयंतीच्या ‘या’ पवित्र दिनी; जैन बांधवांना द्या सुंदर शुभेच्छा…

शरीरात दिसून येतील अनेक बदल

या डाएटमुळे तुम्हाला शरीराच्या अनेक भागांवर सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येईल. सद्गुरूंनी सांगितले की, नियमितपणे फळांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, आतड्यांचं आरोग्य सुधारते. एवढेच काय तर यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते. एक उदाहरण देताना सद्गुरूंनी सांगितले की, एका महिलेने सलग 1008 दिवस रोज एक फळ किंवा संत्रं खाल्लं तर याच्या परिणामरुपी तिचं वजन कमी झालं, थायरॉईड, बीपी आणि डायबिटीज सर्वच गायब झालं आणि शरीरावर आश्चर्यकारक परिणाम घडल्याचे तिला दिसून आले.

 

Web Title: How to look like 20s at the age of 40

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Diet Plan
  • Health News
  • Sadhguru Jaggi Vasudev

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.