बद्धकोष्ठतेमुळे शरीरात वाढलेली अपचनाची समस्या कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचे सेवन करावे. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर डिटॉक्स होईल.
आजकाल, प्रत्येक दुसरा व्यक्ती पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहे. काही लोक सतत आतड्यांच्या हालचालींच्या समस्येने त्रस्त असतात. आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव सद्गुरू यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत
शरीरात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी आहारात जगी वासुदेव यांनी सांगितलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
जर तुम्हालाही वाटत असेल की आता तुमची मुले तुम्हाला पूर्वीसारखी प्रेम करत नाहीत, तर तुम्ही एकदा सद्गुरूंचे ऐकले पाहिजे, कारण आध्यात्मिक गुरु सद्गुरूंनी या बदलामागील एक मोठे कारण सांगितले आहे.
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले उपाय करून पाहावेत. हे उपाय केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत.
चेहऱ्यावरील तेज कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे. यामुळे त्वचा अधिक तरुण आणि सुंदर दिसते. सुंदर दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या या पदार्थांचे नियमित सेवन करा.
सद्गुरू जग्गी वासुदेव नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत अनेकदा माहिती देत असतात आणि आता बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी असेल तर नक्की कोणते पदार्थ खावेत जाणून घ्या
आपल्या आहारात अनेक चांगले पदार्थ खात असतो. त्यातील काही पदार्थ हे खूप फायदेशीर असतात. दीर्घकाळ जगण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सर्वांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
जर तुम्हाला तुमचे शरीर सक्रिय ठेवायचे असेल आणि आजारांपासून दूर ठेवायचे असेल, तर निरोगी अन्न खाणे सर्वात महत्वाचे आहे. सद्गुरू याबद्दल काय म्हणतात ते जाणून घेऊया? शरीरासाठी उत्तम खाणे
ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यानुसार जर या गोष्टींचे सेवन केले तर पोट निरोगी राहते आणि मनही तीक्ष्ण राहते. सद्गुरूंनी मुलांना आणि वृद्धांना या ५ गोष्टींचे सेवन करण्याचा सल्ला दिला…
शरीरात वाढलेली गॅस, अपचनाची समस्या दूर करण्यासाठी आहारात कोहळ्याच्या रसाचे सेवन करावे. हा रस आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया कोहळ्याचा रस पिण्याचे फायदे आणि कृती.
Sadhguru Diet Tips: मानसिक-शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेचे गेलेले तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी सद्गुरूंनी 30% डायट चॅलेंज फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. हे नक्की काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
जगप्रसिद्ध रु सद्गुरुंनी निरोगी जीवनासाठी २ उत्तम टिप्स दिल्या आहेत. सद्गुरुंनी सांगितले की आपण जितके जास्त काम करू तितके आपण निरोगी राहू. मात्र त्यासाठी काय सवय असावी जाणून घ्या
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुमच्या आहारात काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे. पोट आणि आतडे स्वच्छ करण्यासाठी पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
योगिक गुरू सद्गुरुंनी आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी योगिक पद्धत समजावून सांगितली आहे. यामध्ये तुम्हाला योगा करण्याची गरज नाही तर १५ दिवसांत फक्त एक गोष्ट करायची आहे. हे कोणीही सहज करू शकते.
म्हातारपणात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. यातील काही समस्या तरुणाईच्या वाईट सवयींमुळे असू शकतात. ज्यामध्ये नर्व्हेस सिस्टिमसह खेळ खेळणेदेखील समाविष्ट आहे. सद्गुरु याबद्दल काय म्हणाले
४ फेब्रुवारी रोजी जगभरात कर्करोग दिन साजरा करण्यात येत असून सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी कॅन्सरपासून वाचण्यासाठी शेवगा ही भाजी खाण्याचे कसे फायदे होतात याबाबत सांगितले आहे, नक्की वाचा
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी आहारात सद्गुरूंनी सांगितलेल्या या पदार्थांचे नक्की सेवन करा. आरोग्याला अनेक फायदे होतील.
अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसते तर ते शरीराला पोषण आणि ऊर्जा प्रदान करण्याचे एक साधन असते. पण, ९०% लोकांना अन्न खाण्याची योग्य पद्धत माहित नाही? असे आता समोर आले…