• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Why Did Manmohan Singh Sit Quietly For So Many Years Nrms

नोटबंदीमुळे प्रचंड नुकसान इतकी वर्ष मनमोहनसिंग शांत का बसले होते?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग विख्यात अर्थशास्त्रज्ञ आहेत. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. समाजवादाच्या विळख्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी त्यांनी खुली अर्थव्यवस्था आणली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 04, 2021 | 08:35 AM
डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून कसं सावरलं? काय आहे या मागचा इतिहास?

डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून कसं सावरलं? काय आहे या मागचा इतिहास?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हे अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी इ.स. २००८ मध्ये जागतिक मंदीच्या लाटेतून सुटका करून घेण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांना सल्ला मागितला होता. ऑक्सफोर्ड विद्यापीठात मनमोहनसिंगनी अर्थशास्त्र हा विषय शिकविलेला आहे. ते जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांची प्रतिमा आज्ञाधारक नोकरशहा अशी बनली होती. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त होते. ते १० वर्षे पंतप्रधान होते, परंतु या कालावधीमध्ये त्यांनी कधीच स्वतंत्रपणे निर्णय घेतलेले नाही. त्यावेळी त्यांच्यावर असा आरोप करण्यात येत होता की, पंतप्रधान मनमोहनसिंगांवर सोनिया गांधी यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. ते एक मजबूर पंतप्रधान आहेत.

१० जनपथने घेतलेले निर्णय राबविणे, हेच त्यांचे काम आहेत. प्रणव मुखर्जी यांची ज्येष्ठता डावळून मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी वर्णी लावण्यात आली होती, कारण ते सोनिया गांधी यांच्याप्रति एकनिष्ठ होते. सोनियांचा त्यांच्यावर प्रचंड विश्‍वास होता. एकदा तर मनमोहनसिंगानी काढलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडून फेकला होता. याला प्रतिष्ठेचा प्रश्‍न न बनविता ते पदावर कायम राहिले. इतकी वर्षे शांत असलेले मनमोहनसिंग आता मात्र पंतप्रधान मोदींनी इ.स. २०१६ मध्ये लागू केलेली नोटबंदी चुकीची होती. या नोटबंदीमुळे कित्येकांचे रोजगार गेळे. अनेक बेरोजगार झाळे, अशी टीका करीत आहेत. ज्यावेळी नोटबंदी लागू करण्यात आली त्यावेळीच मनमोहनसिंग नोटबंदी चुकीचे आहे, असे सांगू शकत होते, परंतु त्यावेळी ते काहीही बोलले नाही.

नोटबंदीमुळे काळ्या धनावर अंकुश लावता येईल, यामुळे दहशतवादी कारवायांवर लगाम लावता येईल, असे सांगितल्या जात होते, परंतु असे काहीही घडले नाही, असे मनमोहनसिंग म्हणाले. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद ठरवून २००० ची नवीन नोट चळनात आणण्यात आली, त्यामुळे कोणता फायदा झाला? नोटबंदीमुळे लहान आणि मध्यम उद्योग बंद झाले. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला अशी टीका मनमोहनसिंग करीत आहे. परंतु हे सांगण्यासाठी मनमोहनसिंगाना ४ वर्षे का लागली, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

Web Title: Why did manmohan singh sit quietly for so many years nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2021 | 08:35 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?

PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?

Dec 27, 2025 | 11:23 PM
उमेदवारीसाठी सांगली भाजपचे शिष्टमंडळ पुन्हा मुंबईला, मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष-पालकमंत्र्यांशी बैठक होणार

उमेदवारीसाठी सांगली भाजपचे शिष्टमंडळ पुन्हा मुंबईला, मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष-पालकमंत्र्यांशी बैठक होणार

Dec 27, 2025 | 10:27 PM
Sangli News: अफगाणी बेदाण्याची व्यापाऱ्यांकडून तस्करी, द्राक्षे बागायदार संघाकडून कोल्ड स्टोरेजवर धाडी

Sangli News: अफगाणी बेदाण्याची व्यापाऱ्यांकडून तस्करी, द्राक्षे बागायदार संघाकडून कोल्ड स्टोरेजवर धाडी

Dec 27, 2025 | 10:11 PM
‘या’ Hybrid Car ची इतर मॉडेल्सना धडकी! फुल टॅंकवर 1200 किमी अंतर करते पार आणि मायलेज एकदम दमदार

‘या’ Hybrid Car ची इतर मॉडेल्सना धडकी! फुल टॅंकवर 1200 किमी अंतर करते पार आणि मायलेज एकदम दमदार

Dec 27, 2025 | 10:01 PM
PUNE NEWS : भाजपाला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

PUNE NEWS : भाजपाला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Dec 27, 2025 | 09:45 PM
सापांच्या अधिवासात थोडासा बदल आणि पुढे….मुंबईतील हाफकिन संस्थेचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास

सापांच्या अधिवासात थोडासा बदल आणि पुढे….मुंबईतील हाफकिन संस्थेचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास

Dec 27, 2025 | 09:39 PM
Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?

Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?

Dec 27, 2025 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा  देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Dec 27, 2025 | 06:46 PM
Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Dec 27, 2025 | 05:33 PM
Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Dec 27, 2025 | 05:16 PM
Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Dec 27, 2025 | 05:11 PM
“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

Dec 27, 2025 | 05:01 PM
Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Dec 27, 2025 | 04:51 PM
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.