Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागच्या रांगेत का?, विरोधकांचा प्रश्न

नीती आयोगाची अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात झाली. जी-२० नवीन शिक्षण धोरण, शालेय शिक्षण, आत्मनिर्नभर भारत अशा अनेक विषयांवर यामध्ये चर्चा केली गेली. मात्र त्यात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना एकदम शेवटच्या रांगेत उभे केले गेल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 07, 2022 | 08:55 PM
…मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागच्या रांगेत का?, विरोधकांचा प्रश्न
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला घालवून शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालेला आहे.  नुकतेच नीती आयोगाच्या बैठकीसाठी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्र शासनाने आमंत्रित केले होते. मात्र या बैठकीच्या संदर्भात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आले, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभे केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. त्याचे आपल्याला दुःख झाल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022

नीती आयोगाची अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात झाली. जी-२० नवीन शिक्षण धोरण, शालेय शिक्षण, आत्मनिर्नभर भारत अशा अनेक विषयांवर यामध्ये चर्चा केली गेली. मात्र त्यात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना एकदम शेवटच्या रांगेत उभे केले गेल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे.

या संदर्भात रोहित पवार यांनी सांगितलं की, काहीही झाले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्ब्ल बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात आणि अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत. याची दखल केंद्र शासन, पंतप्रधान मोदी त्यांनी घ्यायला हवी होती. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत असे स्थान देणे हे मराठी माणसाला राज्यातील प्रत्येक मराठी माणसाला देखील दुःख होण्यासारखेच आहे. म्हणून मला इथे दुःख झाला आहे आणि केंद्रशासन या संदर्भात यापुढे याबद्दलची दक्षता घेईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Why is the chief minister of maharashtra in the back row asked the opposition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 08:43 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Niti Aayog meeting

संबंधित बातम्या

Raigad News: महाडच्या दासगाव खाडीत गाळाचा गंभीर प्रश्न; विकासात अडथळा, स्थानिकांची ठाम भूमिका
1

Raigad News: महाडच्या दासगाव खाडीत गाळाचा गंभीर प्रश्न; विकासात अडथळा, स्थानिकांची ठाम भूमिका

स्त्री ‘अस्पृश्य’ असू शकत नाही! सबरीमाला प्रकरणी न्यायमूर्तीचे मासिक पाळीबद्दल स्पष्ट मत, महिलांच्या अधिकारांवर केली जोरदार चर्चा
2

स्त्री ‘अस्पृश्य’ असू शकत नाही! सबरीमाला प्रकरणी न्यायमूर्तीचे मासिक पाळीबद्दल स्पष्ट मत, महिलांच्या अधिकारांवर केली जोरदार चर्चा

तास नाही, मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री! परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम
3

तास नाही, मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री! परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम

‘खुन्यालाही सुधारता येते, पण सायबर गुन्हेगारांना नाही’; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
4

‘खुन्यालाही सुधारता येते, पण सायबर गुन्हेगारांना नाही’; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.