रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा दावा असतानाही नाले तुंबल्याने केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांनी संताप व्यक्त…
नवी मुंबईतील वाशी येथे रविवारी सायंकाळी धोकादायक घोषित करण्यात आलेल्या गीता अपार्टमेंटमध्ये भीषण दुर्घटना घडली. इमारतीच्या खिडकीचा सज्जा अचानक कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली…
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे शेकडो हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीच्या मदतीची मागणी करत…
रोहा येथे शेतकरी कामगार पक्षाची तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी, पक्ष संघटन मजबूत करणे आणि स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाची दिशा यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात अनेक रस्ते आणि पूल खचल्याने नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातील गंभीर निरीक्षणांची प्रचिती आल्याचे चित्र दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 25 दिवस मुक्काम केलेल्या 30 ते 32 जंगली हत्तींच्या कळपाने अखेर गडचिरोलीकडे परतीचा प्रवास सुरू केला. मात्र या प्रवासादरम्यान शेतपिकांचे नुकसान झाले असून, कळपापासून वेगळ्या झालेल्या एका…
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने कांजूरमार्ग स्थानकावर आधुनिक सुविधांनी सुसज्ज 'वुमेन्स प्रीमियम टॉयलेट' सुरू केले असून, यामुळे महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ…
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे महाड तालुक्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढू लागला असून पाणीपुरवठा आणि शेतीबाबत…
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा उच्च न्यायालयात ऐरणीवर आला आहे. यावेळी न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत कठोर प्रश्न उपस्थित केले.
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे. 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांची मागणी असल्यास संबंधित गावातून थेट विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार…
रोहा शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेल्मेटला विरोध नसल्याचे सांगत, शहरातील दैनंदिन प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेदरकार वाहनचालक आणि ट्रिपल सीट…
Sindhudurg News : सिंधुदुर्गात देशातील पहिल्या सबमरीन पर्यटन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, पर्यटकांना समुद्रतळावरील जैवविविधता जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आधार क्रमांकातील गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 12 वर्षांपासून सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही. पीएम किसान, नमो शेतकरी आणि इतर डीबीटी अनुदानाची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यात…
महाडमधील काळ नदीच्या पात्रात हजोर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे माशांचा बळी…
राज्य परिवहन महामंडळाने तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार आकारून चंद्रपूर विभागातून 65 दिवसांत तब्बल 58.50 लाख रुपये जमा केले आहेत. मात्र एवढा निधी गोळा होऊनही बसस्थानके आणि बसगाड्यांमधील स्वच्छतेची स्थिती…
आदित्य बिर्ला ग्रुपने भारतीय परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्राला नवे व्यासपीठ देण्यासाठी ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’ची सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या इंडियन नॅशनल थिएटरच्या प्रवासाला नवी…
माथेरानमधील शार्लोट लेक संवर्धन कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम न करताच निधी खर्च झाल्याचा आरोप होत असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार आहे. या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी एसटी आगारांमध्ये…
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडमध्ये रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या मनातही शेतीकामांबाबत नव्या आशा जागल्या…