चिपळूण तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीकाठी मगरीने महिलेवर अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मगरीने महिलेला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या 10 वर्षीय मुलीने प्रसंगावधान राखत आईचा हात पकडून…
Kurla Crane Accident: कुर्ल्यात एक मोठी दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रेनच्या सहाय्याने जेसीबी मशीन हवेत उचलल्यानंतर अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही खाली कोसळले. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची…
मुंबईतील ओसी नसलेल्या जुन्या निवासी इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका सभागृहाने अभय योजनेला मंजुरी दिल्याने २५ हजार इमारतींचा ओसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगरच्या श्रीक्षेत्र वडगाव दर्या येथे देवीच्या सिंहासनाच्या जीर्णोद्धारादरम्यान जमिनीखाली प्राचीन काळ्या पाषाणातील मूर्ती आढळून आली. या अनपेक्षित शोधामुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. यामुळे आता हालचालींना वेग आला आहे. बँकिंग अधिनियमाचे रूपांतर सहकार कायद्यात झाल्यास सलग १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक राहिलेल्या दिग्गजांना निवडणूक…
चंद्रपूर जिल्ह्यातील २ हजार ४४७ अंगणवाडी केंद्रांमधील ६० हजार ५७० बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी १ हजार ७४९ बालके मध्यम तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. वडखळ जवळी अलिबागकडे जाण्यासाठी महामार्गावरुन उतरण्यासाठी असलेल्या सर्विस रोडची चाळण झाली आहे.
सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गावातील मुख्य रस्ता खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. खराब रस्त्यामुळे एसटी बस आणि रिक्षा वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
Mumbai Municipal Corporation Headquarter : मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा आता अधिक अत्याधुनिक होणार आहे. ऐतिहासिक जुन्या इमारतीवर AI तंत्रज्ञानाच्या मदतीने कडक नजर ठेवली जाणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सतत वाढ होत असल्यामुळे महिला मजुरांच्या संसाराचे आर्थिक गणित बिघडले आहे. बचतगटांच्या माध्यमातून मिळणारा आधार देखील अपुरा ठरत आहे.
कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावरील वाढता वाहतूक ताण कमी करण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला वेग आला आहे. जुलैअखेरपर्यंत प्रकल्पाचे ५२ टक्के काम पूर्ण झाले असून, २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट…
महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात कैदी असल्याने गर्दीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी गृह विभागाने नवी कारागृहे उभारणे, जुन्या कारागृहांचा पुनर्विकास आणि कायदेशीर उपाययोजनांवर आधारित व्यापक आराखडा…
श्रीवर्धन तालुक्यातील प्रस्तावित दिघी बंदर विस्तार प्रकल्पावर झालेल्या जनसुनावणीत स्थानिक नागरिकांनी पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेच्या मुद्द्यांवर तीव्र आक्षेप नोंदवले. आदिवासी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर स्थानिकांचा आक्षेप आहे.
चंद्रपूरच्या धाबा वनपरिक्षेत्रातील किरमिरी परिसरात मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लाचा वावर पाहायला मिळाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्याची मोहिम वनविभागाने हाती घेतली आहे.
नागपंचमीच्या निमित्ताने नागराजावर वाहिले जाणारे दूध अनेकदा वाया जाते, मात्र सांगलीतील नागराज भवन ट्रस्टने याला पर्यायी मार्ग दाखवला आहे. मंदिरात नागराजाच्या मस्तकावर वाहिलेले दूध एकत्र करून त्यापासून मसाले दूध तयार…
SIR प्रक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेत सरकारवर निशाणा साधला आहे.
सणासुदीच्या काळात विमान तिकिटांच्या वाढत्या दरांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. विमान कंपन्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा उड्डाणे थांबवावीत, असा कठोर इशारा न्यायालयाने दिला.
माथेरानमधील शार्लोट लेकमधून भर पावसात वारंवार पाणी सोडण्यात आल्याने या प्रकारावरून आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माथेरान नगरपरिषदेला नोटीस बजावत पाणी सोडण्यामागील कारणांसह संपूर्ण…
ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-डीवर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या महामार्गाची काही वर्षांतच झालेली दुरवस्था पाहता, नागरिकांनी तातडीने रस्त्याची…
महाड एमआयडीसीतील विषारी वायूगळतीच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.