काशी विश्वनाथ मंदिरात बसवलेले ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ’ परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम दर्शवते. हे घड्याळ प्राचीन भारतीय कालमापन पद्धती पुन्हा जिवंत करत आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांवर कठोर भूमिका घेत सायबर गुन्हेगारांना कोणतीही सवलत देऊ नये, असे स्पष्ट केले आणि डिजिटल फसवणुकीला गंभीर गुन्हा मानला आहे.
मुंबईत मान्सूनपूर्व तयारीला वेग आला असून मिठी नदीसह नाल्यांच्या साफसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. पालिकेने मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यासाठी ५७ दिवसांची मुदत निश्चित…
जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे.
रायगड किल्ला परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी तयार केलेला खर्डी नगरभवन-नेवाळीवाडी पर्यायी मार्ग पुन्हा वादात सापडला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या रस्त्यावर नागरिकांनी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय सागरी दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, समुद्राची वाढती पातळी आणि त्याचा वेग मुंबईसाठी मोठा धोका ठरत आहे. हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.
एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाल्याने राज्य शासनाने पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून पुन्हा केरोसिन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरवठ्यासमोर स्टोव्हची अनुपलब्धता आणि साठवणुकीच्या अडचणी मोठे आव्हान ठरत आहेत.
रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्षपद आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले आहे. मात्र तरी देखील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थ व बांधकाम खात्यावरून महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
रोहा शहरात अवजड लोखंडी कॉईल वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तक्रारी असूनही वाहतूक सुरूच राहिल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील बंद घरांना चोरट्यांनी मुख्य लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.
बांद्रा पूर्वेतील नौपाडा आणि घास बाजार येथील परिसरांत गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचण्याची समस्या आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी आता नाला क्रमांक २२ ची दुरुस्ती आणि नवीन बॉक्स कल्हर्टचे काम सुरू…
Navarashtra Digital Influencers Summit 2026 : नवराष्ट्रतर्फे आयोजित करण्यात आलेला डिजिटल इन्फ्लुएंसर समिट 2026 पुण्यात होणार असून, राज्यभरातील प्रभावी कंटेंट क्रिएटर्सना सन्मानित करण्यात येणार आहे.
जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठे बदल होत असताना भारत मजबूतपणे पुढे येताना दिसत आहे. मोठे व्यापार करार, वाढती निर्यात आणि आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी खूप जास्त वाढली आहे.
कोकणातील नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला मोठी चालना मिळणार असून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’साठी निवड झाली आहे.
अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहकांचा कल सध्या इंडक्शन शेगडी खरेदी करण्याकडे आहे. मात्र आता इंडक्शन शेगडीच्या किंमती देखील वाढवण्याल्या…
लातूर जिल्ह्यात रिक्त असलेल्या 10 सरपंच आणि 58 ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर सारख्या बंदरांवरील हालचालींवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऊर्जा क्षेत्रावरही तणावाचा परिणाम होऊ शकतो.
व्यापाऱ्यांशी आणि निर्यातदारांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थोमस यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत आता जगातील तिसरा सर्वांत मोठा 'अब्जाधीश केंद्र' बनला आहे. भारतातील अब्जाधीशांची संपत्ती चिनीपेक्षा जास्त असल्याचा रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारत जगातील तिसरे सर्वात मोठे ‘बिलियनेअर हब’ बनले आहे.
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण-शिळ रोडवर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.