डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गंभीर अवस्थेतील एका चिमुकल्याच्या उपचारांदरम्यानचा कथित निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली असून आरोग्य सुविधांबाबत गंभीर…
वाई येथील किंवरा ओढा पुलाबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. पर्यायी पूल वाहून गेला नसून वाढत्या पाण्याचा धोका टाळण्यासाठी तो नियोजनपूर्वक हटविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वाई तालुक्यातील दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागाच्या दुरुस्तीसाठी तातडीने 15 लाख रुपयांचा निधी मंजूर…
नागभीड तालुक्यातील वाढोणा, सावरगावसह परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावर सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. शासकीय दाखले आणि ऑनलाइन सेवांसाठी वारंवार तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने ग्रामीण नागरिकांना मोठा…
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल होणार आहे. मंदिराच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने 'श्री राम मंदिर देवस्थान' पुनर्गठन विधेयकाला विधानसभेची मंजुरी मिळाली आ
धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनचा अपेक्षित जोर अद्याप दिसून आलेला नाही, त्यामुळे धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात मोठी घट झाली असून,…
Dharashiv Development : धाराशिव शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएसआयडीसीने सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्याने चौपदरीकरणासह विविध विकासकामांना गती मिळणार आहे.
जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसातही मुंबईला यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने 547 पंपांच्या मदतीने विक्रमी प्रमाणात पाण्याचा निचरा करत शहरात दीर्घकाळ पाणी साचू दिले नाही.
मीरा-भाईंदरमधील घोडबंदर येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला अवघ्या 20 महिन्यांत गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे दोन कोटी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. भीमा नदीच्या पुरामुळे श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला असून, दुसरीकडे पारनेर तालुक्यातील सुपा बसस्थानक परिसरही पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे…
नवी दिल्लीतील हयात रीजेन्सी येथे नवभारत समूहातर्फे 'पहिले नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026' आयोजित करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांनी स्वागतपर भाषणात विकसित भारताच्या संकल्पनेवर आणि कार्यक्रमाच्या महत्त्वावर…
मुंबईतील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनांनंतर राज्यभरातील धोकादायक झाडांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच चंद्रपूर महापालिकेकडे शहरातील धोकादायक झाडांची कोणतीही अधिकृत यादी किंवा डिजिटल नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली…
मिरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सर्व प्रमुख समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद…
लोणावळा-खोपोली परिसरात झालेल्या विक्रमी पावसानंतर बंद करण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकबाबत मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दरड हटविण्याचे काम आणि सुरक्षिततेची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने हा…
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा दावा असतानाही नाले तुंबल्याने केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांनी संताप व्यक्त…
नवी मुंबईतील वाशी येथे रविवारी सायंकाळी धोकादायक घोषित करण्यात आलेल्या गीता अपार्टमेंटमध्ये भीषण दुर्घटना घडली. इमारतीच्या खिडकीचा सज्जा अचानक कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली…
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे शेकडो हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीच्या मदतीची मागणी करत…
रोहा येथे शेतकरी कामगार पक्षाची तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी, पक्ष संघटन मजबूत करणे आणि स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाची दिशा यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात अनेक रस्ते आणि पूल खचल्याने नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातील गंभीर निरीक्षणांची प्रचिती आल्याचे चित्र दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 25 दिवस मुक्काम केलेल्या 30 ते 32 जंगली हत्तींच्या कळपाने अखेर गडचिरोलीकडे परतीचा प्रवास सुरू केला. मात्र या प्रवासादरम्यान शेतपिकांचे नुकसान झाले असून, कळपापासून वेगळ्या झालेल्या एका…