खडसंगी येथील क्रीडांगणाचे काम सन २०२३-२४ मध्ये मंजूर करण्यात आले होते. मात्र, मंजूर काम पूर्णत्वास न जाता कागदोपत्री ते पूर्ण दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात अंदाजपत्रकाबाबतही संभ्रम निर्माण…
पडद्यामागून घडत असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता माथेरानमध्ये लवकरच मोठा राजकीय धमाका पाहायला मिळणार आहे. माथेरानमध्ये एका पक्षाचे काही प्रमुख नेते शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे महापालिकेतील विकासनिधीच्या असमान वाटपावरून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात राजकीय वाद पेटला आहे.
Raksha Bandhan : रक्षाबंधनासाठी भावाला राखी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. दूर राहणाऱ्या भावापर्यंत राखी वेळेत पोहोचावी यासाठी ऑनलाइन डिलिव्हरी आणि टपाल विभागाकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
काम आणि पर्यटनाचा मेळ साधणाऱ्या ‘वर्केशन’साठी मुंबईने जागतिक पातळीवर दमदार एन्ट्री केली आहे. ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर इंडेक्स २०२६’मध्ये मुंबईला ७७ गुण मिळाले असून, लंडन आणि मियामीसारख्या शहरांना मागे टाकत मुंबईने…
Lifestyle Tips : नवीन रंग लावूनही भिंतीवरील प्लास्टर आणि रंग पुन्हा पुन्हा निघतोय? मग तुम्ही करत आहात सामान्य चूक. भिंतींवर नवीन रंग लावण्याआधी काही गोष्टींची तपासणी करणे गरजेचे असते. भिंतीवरील…
बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पाबळ खोऱ्यातील वरप, पाबळ, जीणें, महाल मीरा डोंगर या चार ग्रामपंचायत क्षेत्रातील २९ वाड्यातील सुमारे ६०० च्या आसपास आदिवासी जमा…
मिरा-भाईंदरमध्ये रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेत नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे.
समुद्राच्या तळाशी दडलेला प्राचीन इतिहास उलगडण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मोठी तयारी केली आहे. महाराष्ट्रातील विजयदुर्ग आणि जंजिरासह देशातील पाच सागरी ठिकाणी पाण्याखाली शोधमोहीम राबवली जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये सध्या एकूण ५५.८५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मिरचोली येथील आदिवासी कातकरी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेने आदिवासी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्यावर्षी तिसे गावात दरड कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. यावेळी योग्य नियोजन करून संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र दोन…
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे सर्वत्र तयारीची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळ गणेश मूर्तीचे आगमन उत्साहात करत आहे. अशा वेळी भुलेश्वरमध्ये आगमन सोहळ्यादरम्यान गणेश मूर्ती कोसळली आहे
बुलढाणा शहरात प्रवेश करताना सर्वप्रथम कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे दर्शन होते. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठं मोठे कचऱ्याचे ढीग निर्माण झाल्याने शहराच्या सौंदर्याला आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
ब्रह्मपुरीतील काही गावांमध्ये स्थानिक बेरोजगार तरुणांना संधी न देता बाहेरगावच्या व्यक्तींना सहायक नियुक्ती प्रक्रियेत प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. तलाठ्यांनी त्यांच्या जवळील बाहेरगावच्या व्यक्तीची सहायक म्हणून नोंदणी केल्याची…
भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करत जेएनपीटी ते वडोदरा मार्गावर डबल-स्टॅक लॉग-हॉल कंटेनर ट्रेन चालवली. या विक्रमी वाहतुकीमुळे रेल्वेच्या ग्रीन फ्रेट उपक्रमाला मोठी चालना मिळणार आहे.
कर्जत मुरबाड मार्गवरील कळंब गावाजवळील रस्त्यात दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे कळंबच्या धोकादायक वळणावर जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.