मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना सध्या अडचणीत आली आहे, कारण एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन खरेदीसाठी काढलेले ५ कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले आहे.
गडचांदूरमध्ये गॅस एजन्सीच्या गैरप्रकारांमुळे ग्राहकांची लूट होत असून प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली.
Karjat News: कर्जत तालुक्यात उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाई गंभीर बनली असून अनेक गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी…
उरण नगरपरिषद वार्ड क्रमांक ७ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली असून अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आज 'नवभारत इन्स्पायरिंग वुमन समिट अँड अवॉर्ड्स' सोहळा पार पडला. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या सोहळ्यात भारतीय महिलांच्या प्रगतीचे कौतुक केले.
महाराष्ट्र सरकारने बाल संगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम आता राज्यभरातील १२१ संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
धानोरा परिसरातून अत्यंत दुर्मिळ शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा नदीकाठी सापडलेल्या जीवाश्म, मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन साधनांमुळे हा परिसर हजारो वर्षांपूर्वी मानवाच्या वस्तीचा भाग होता, असे संकेत मिळत…
उरण नगरपरिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत राजकारण आणि विकास यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. बहुमताच्या जोरावर विरोधकांनी महत्त्वाच्या नागरी कामांना विरोध केल्याने नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहापूर तालुक्यातील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत असून, याचा परिणाम वन्यजीव आणि पर्यावरणावर गंभीरपणे होत आहे. वाढत्या आगीच्या घटनांमुळे हिरवाई धोक्यात आली आहे.
मुरुडमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच मुरुड शहराला सुद्धा पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.
ऑक्सफॅमच्या नव्या अहवालात आयएमएफच्या कर धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून भारतासह अनेक देशांना प्रतिगामी कर सल्ले दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेत मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यातच सुमारे 50 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याने लाभार्थींमध्ये नाराजी वाढली आहे.
भिवंडीत अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने 21 बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर करत कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दासगाव-गोठे येथील सावित्री नदीवरील प्रस्तावित खाडी पूल प्रकल्प भूसंपादनाच्या वादामुळे रखडला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यात मोबदल्यावरून मतभेद निर्माण झाले असून, प्रकल्पाच्या कामाला विलंब होत आहे.
मुंबईतील एका निदान केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सीटी स्कॅन अहवालांवर गंभीर शंका उपस्थित होत असून यामुळे वैद्यकीय प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परीक्षा काळात शिक्षकांवर वाढलेल्या अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे शालेय शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शासकीय कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक रायगडावर वाढत्या पाणीटंचाईमुळे संवर्धन कामांवर परिणाम होत आहे. जलस्रोत आटत चालल्याने कामांचा वेग मंदावला असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महाड तालुक्यातील दासगाव खाडी संगम परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे जलवाहतूक आणि नौकाविहार अनेक वर्षांपासून बंद आहे. स्थानिकांच्या मते तातडीने गाळ उपसा केल्यास पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो.
सबरीमाला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महिलांच्या अधिकार, मासिक पाळी आणि पितृसत्ताक विचारसरणीवर कोर्टात महत्त्वपूर्ण चर्चा रंगली. यात न्यायालयाने पितृसत्तेची संकल्पना चुकीची असल्याचे म्हटले.