राजुरा-आसिफाबाद-आदिलाबाद मार्गावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर फलक, खुर्च्या आणि विविध साहित्य ठेवल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने…
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गोल्डन चौकी परिसरातील अनधिकृत धार्मिक बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या मोहिमेदरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पोफळी, कॉडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे या गावांच्या नळपाणी पुरवठ्यावर पुढील महिनाभर परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश कोयना सिंचन…
मुंबईतील मांडवी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नामांतराच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी संस्थेचे नाव बदलण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव फेटाळून…
विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोठी मोहीम राबवत दोन महिन्यांत लाखो प्रवाशांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत दंडवसुलीचा आकडाही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पेण तालुक्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वरसई, जावळी आणि आष्टे येथील तीन पूल अतिधोकादायक घोषित करण्यात आल्याने स्थानिक…
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय वातावरण तापवले.
नागभीड शहरात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता काही दिवसांतच पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पेव्हर ब्लॉकची सुविधा उपलब्ध असतानाही थेट रस्ता फोडल्याने प्रशासनाच्या नियोजनावर…
महाड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट असतानाच पानसरे मोहल्ला परिसरातील नागरिकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली असून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी…
नेरळजवळील अचानक नगर परिसरात बिल्डरने केलेल्या मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाळा तोंडावर असताना घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीच्या…
चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे वाढत्या उष्णतेने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवस 46 ते 47 अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेल्याने विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्युटी व्यवस्थापन, रजा मंजुरी आणि कथित दबावाच्या आरोपांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून, आता या प्रकल्पाला CRZ मंजुरी…
भारतीय ऑडिओ मार्केटमध्ये गोबोल्टने आपल्या नवीन Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्सचे लाँचिंग केले आहे. दमदार साउंड, RGB लायटिंग आणि प्रीमियम डिझाइनमुळे हे स्पीकर्स सध्या चर्चेत आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरवरील सुरू असलेल्या कामांमुळे वसई-विरार परिसरातील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
कुंभार्ली येथे के जी एन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या रोमांचक स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघाने दमदार खेळ करत आई महाकाली संघावर मात करून विजेतेपद…
Mira-Bhayandar मधील भाईंदर परिसरात घडलेल्या बिबट्या शिरकावाच्या घटनेनंतर बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते अग्निशमन दल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मुरुड जंजिरा परिसरातील कोस्टल हायवे प्रकल्पातील महत्त्वाचा पूल सध्या वादात अडकला आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने त्यांनी काम बंद पाडल्यामुळे सुमारे 1200 कोटींचा हा प्रकल्प थांबला आहे.
डिजिटल सेवांचा कणा मानलं जाणारं 'आपले सरकार' पोर्टल गेल्या काही दिवसांपासून बंद पडलं आहे. यामुळे राज्यभरात मोठी अडचण निर्माण झाली आहे. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे अपलोड आणि पडताळणीची कामे ठप्प झाली…