राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील राजुरा शहरात प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नागरिकांनी निकृष्ट…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ चंद्रपुरात शुक्रवारी तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली काढण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे गटाराचे दूषित सांडपाणी थेट शेतांमध्ये जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून उपाययोजना न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला…
मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अवैध तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत कारवाई आणि दंड वसुलीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने धान रोवणीच्या कामांना वेग आला असला, तरी मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान…
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमधील घोड्यांच्या विष्ठा व्यवस्थापनाचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादात (NGT) गाजत आहे. या प्रकरणात नगरपरिषदेकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाही मूर्तिकारांना मोफत शाडू माती आणि नैसर्गिक रंग उपलब्ध करून देण्याची योजना सुरू ठेवली आहे. आतापर्यंत ४०९ टन शाडू मातीचे वाटप करण्यात आले असून…
रायगड जिल्ह्यातील किहीम ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याज फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू झालेल्या संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्रामुळे गावात शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट, स्वच्छ परिसर आणि शाश्वत…
नवी मुंबई महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. ऑगस्टपासून या योजनांची अंमलबजावणी सुरू होणार असून महिला बचतगटांना मोठा लाभ मिळणार आहे.
आरबीआयच्या नव्या एफसीएनआर-बी ठेव प्रोत्साहन योजनेला अनिवासी भारतीयांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या ४२ दिवसांत भारतीय बँकांमध्ये १७.४१ अब्ज डॉलर्स जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या दुकानदारांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. ग्राहकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत वजन व मापन विभागाने अनेक दुकानांवर धाडी टाकल्या असून नियमांचे उल्लंघन…
महसूल विभागाने वारस नोंदीच्या प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सोपी आणि जलद करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक…
चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा-पोंभूर्णा मार्गाच्या कामावर निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, सुधारणा न…
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेला यंदा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत जवळ आली असतानाही लाखो हेक्टर लागवडीपैकी अत्यल्प क्षेत्राचाच विमा उतरवण्यात आल्याने…
कर्जत तालुक्यातील सुमारे 2 हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या राजनाला कालव्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबरमध्ये दुबार शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली…
माथेरान हेरिटेज मिनी ट्रेनला लवकरच हायड्रोजन इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी हे तंत्रज्ञान ब्रिटिशकालीन वाफेच्या इंजिनाच्या संकल्पनेशी साधर्म्य असल्याची चर्चाही रंगू…
बोरिवली तहसील कार्यालयात उत्पन्न दाखल्यांच्या पडताळणीदरम्यान बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
दुधाचे दर घसरल्यानंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी श्रीरामपूर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शासनाने खटला मागे घेण्यास मंजुरी दिल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता करत शेतकरी संघटनेला मोठा…
मुंबईतील जोगेश्वरी येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत १०.९४ लाख रुपये किमतीचा विनालेबल टॉयलेट साबण जप्त केला आहे. या प्रकरणात संबंधित विक्रेत्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली…
मीरा रोडमधील विनय नगर परिसरात टॉवर क्रेन कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला…