Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून भारतीयांचे वयोमान 5 वर्षांनी घटले; ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’कडून आकडेवारी जाहीर

देशातील वायू प्रदूषण (Air Pollution) आता जीवघेणे बनले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) च्या आकडेवारीनुसार, विषारी वातावरणामुळे 2020 मध्ये देशातील लोकांचे सरासरी वय सुमारे 4 वर्षे 11 महिन्यांनी कमी झाले आहे. विशेष म्हणजे काही काळापासून हवेतील विषारी कण झपाट्याने वाढले आहेत. अशा स्थितीत वा आता जीवघेणी बनू लागली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2023 | 07:51 AM
…म्हणून भारतीयांचे वयोमान 5 वर्षांनी घटले; ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’कडून आकडेवारी जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशातील वायू प्रदूषण (Air Pollution) आता जीवघेणे बनले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) च्या आकडेवारीनुसार, विषारी वातावरणामुळे 2020 मध्ये देशातील लोकांचे सरासरी वय सुमारे 4 वर्षे 11 महिन्यांनी कमी झाले आहे. विशेष म्हणजे काही काळापासून हवेतील विषारी कण झपाट्याने वाढले आहेत. अशा स्थितीत वा आता जीवघेणी बनू लागली आहे.

सीएसई अहवालात असे म्हटले आहे की, ग्रामीण भागात राहणारे लोक सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. येथील लोकांचे सरासरी वय 5 वर्षे 2 महिन्यांनी कमी झाले आहे. शहरात राहणाऱ्या लोकांचे सरासरी वय 9 महिने जास्त आहे. सीएसई अहवाल चार मापदंडाद्वारे ठरवण्यात आला आहे.

प्लास्टिकचा सर्रास वापर

प्लॅस्टिकच्या वापरामुळे पृथ्वीवर विष पसरले आहे. सीएसई अहवालानुसार, जुलै 2022 मध्ये भारतात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली होती. मात्र अजूनही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा बिनदिक्कत वापर होत असून त्याचा थेट परिणाम भारतीयांच्या वयावर होत आहे.

तेलंगणा आघाडीवर

पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापनात सुधारणा करण्याबाबत दक्षिणेकडील तेलंगणा राज्य या बाबतीत आघाडीवर आहे. त्यानंतर गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राजस्थान, नागालँड आणि बिहार ही राज्ये व्यवस्थापन करण्यात पिछाडीवर आहेत.

Web Title: Air pollution is becoming very dangerous the age is reducing by 5 years nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2023 | 07:51 AM

Topics:  

  • Air Pollution
  • Air quality
  • Telangana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.