Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

जीवनशैलीतील बदलांमुळे आणि पोषक घटकांच्या अभावामुळे शरीरात अनेक बदल होतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीतील रक्तस्त्राव वाढवण्यासाठी या पदार्थांचे नियमित सेवन करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2025 | 08:30 AM
मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा 'या' पदार्थांचा समावेश

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:
  • मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात कोणते बदल होतात?
  • पाळीमधील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.
  • मासिक पाळीतील रक्तप्रवाह कमी-जास्त का होतो?
प्रत्येक महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्सचे असंतुलन, मासिक पाळीत वाढलेला किंवा कमी रक्तस्त्राव, वेदना इत्यादी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर काहींना कंबर दुखणे, ओटीपोटात वेदना होणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हल्ली बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. आहारात होणारे बदल,तणाव, कुटुंबिक जबाबदाऱ्या, पोषक तत्वांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होत आहे. मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. याशिवाय अनेकांना पीसीओडी, पीसीओएस किंवा मासिक पाळीमध्ये अतिशय कमी रक्तस्त्राव होतो.(फोटो सौजन्य – istock)

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी

चार ते पाच दिवस येणाऱ्या मासिक पाळी दरम्यान काहींना अतिशय कमी रक्तस्त्राव होतो तर काहींना खूप जास्त रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडू लागते. मासिक पाळी आल्यानंतर महिलांना अनेकदा थकवा, मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, पाठदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील रक्तस्त्राव सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.

हिरव्या पालेभाज्या:

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. आहारात मेथी, पालक, मुळा इत्यादी वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करावे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित बीटचा रस प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच आहारात कायमच लोहयुक्त भाज्यांचे सेवन करावे.

फळे:

मासिक पाळीतील रक्तस्त्राव सुधारण्यासाठी आहारात नियमित हंगामी किंवा बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या फळांचे सेवन करावे. संत्री, द्राक्षे, किवी, डाळिंब आणि लिंबू इत्यादी फळांचे सेवन केल्यास शरीराला विटामिन सी आणि लोह मिळेल. यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघण्यास मदत होईल.

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

सुकामेवा:

महिलांनी आहारात अक्रोड, खजूर, मनुके आणि अंजीर इत्यादी सुक्या मेव्यांचे सेवन करावे. यामुळे मासिक पाळीतील रक्तप्रवाह सुधारतो. कारण सुक्या मेव्यामध्ये लोह आणि हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीराला आलेली सूज किंवा मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सुका मेवा खावा.

FAQs (संबंधित प्रश्न)

मासिक पाळीतील रक्तप्रवाह किती दिवसांपर्यंत असतो?

सामान्यतः, मासिक पाळी 2 ते 7 दिवसांपर्यंत टिकते. काही स्त्रियांमध्ये हा कालावधी थोडा कमी-जास्त असू शकतो.रक्तप्रवाह पहिल्या 1-2 दिवसांमध्ये जास्त असतो आणि नंतर हळू हळू कमी होतो.

मासिक पाळीतील रक्तप्रवाह कमी करण्यासाठी काय करावे?

कॅफीन, Cold drinks, आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळा.तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगा करा.
भरपूर पाणी प्या.डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.

मासिक पाळीतील रक्तप्रवाहाचा रंग बदलल्यास काय करावे?

मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी लालसर-काळा किंवा तपकिरी रंग दिसणे सामान्य आहे.जर रंग खूप गडद असेल किंवा खूप दिवसांपर्यंत तसाच राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण हे काही आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bleeding very lightly during periods include these foods regularly in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • healthy food
  • period
  • women health

संबंधित बातम्या

Women Health: प्रसूतीनंतर ७०% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास दिर्घकालीन आजाराचा धोका
1

Women Health: प्रसूतीनंतर ७०% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास दिर्घकालीन आजाराचा धोका

30 वयाच्या आतच महिलांमध्ये आढळतेय ‘Premature Ovarian Failure’ ची समस्या, प्रजनन आरोग्याकडे लक्ष गरजेचे
2

30 वयाच्या आतच महिलांमध्ये आढळतेय ‘Premature Ovarian Failure’ ची समस्या, प्रजनन आरोग्याकडे लक्ष गरजेचे

Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल
3

Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश
4

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.