महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अंगावरून कायमच पांढरे पाणी जाते. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याची स्थिती खूप जास्त गंभीर होते. त्यामुळे पांढरे पाणी कमी करण्यासाठी हे पदार्थ खावेत.
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घेऊया मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांना कॅन्सरची लागण का होते.
डिसेंबर २०२५ अखेर विविध न्यायालयांत शेकडो प्रकरणे दाखल झाल्याची नोंद आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी केवळ मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाईत उतरल्याचे चित्र समोर येत आहे.
मासिक पाळी बंद झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. या दिवसांमध्ये खूप जास्त चिडचिड, थकवा वाढून आरोग्य बिघडते. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
जर तुम्हाला IVF द्वारे गर्भवती होण्यासाठी किती वेळ लागतो हे जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख खूप उपयुक्त ठरू शकतो. IVF प्रक्रियेतील पायऱ्या आणि प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागतो याबद्दल…
४० वर्षांनंतर, असा एक काळ येतो जेव्हा महिलांना मासिक पाळी येणे बंद होते, ज्याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजोनिवृत्तीचा महिलांवर लक्षणीय भावनिक परिणाम होतो. कसे त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होणार नाही. जाणून घ्या सविस्तर.
मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर आजीबाईच्या बटव्यातील पदार्थ खावेत.
नाजूक अवयव स्वच्छ करण्यासाठी पाणी पुरेसे आहे. कोणत्याही केमिकल युक्त महागड्या प्रॉडक्टचा अजिबात वापर करू नये. यामुळे नाजूक अवयवांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होऊन जातो आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
वाढत्या वयात महिलांमध्ये अनेक गंभीर आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. हे आजार झाल्यानंतर शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
तुम्हाला माहीत आहे का? दारूचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त लवकर होतो? हो, हे एक संपूर्ण विज्ञान आहे, जे तुम्ही सहज समजू शकता. पुरुषांपेक्षा महिलांवर दारूचा जास्त परिणाम का होतो ते…
लघवी मार्गातील इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. चला तर जाणून घेऊया युटीआय इन्फेक्शनची कारणे आणि उपाय.
मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी महिलांच्या शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घ्या मासिक पाळी येण्याआधी दिसणारे संकेत.
युटीआय इन्फेक्शन वाढल्यानंतर किडनी आणि रक्तात पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीसंबंधित दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. जाणून घ्या सविस्तर.
वाढत्या प्रदूषणामुळे महिलांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे दिसून येत आहेत. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडून जाते. जाणून घ्या फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे.
गर्भाशय काढून टाकल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. केस गळणे, त्वचेवर सुरकुत्या येणे इत्यादी समस्या वाढून शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. जाणून घ्या गर्भाशय काढण्याची कारणे.
वय वाढल्यानंतर महिलांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. याशिवाय तरुण वयात शरीराची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे हाडे दुखणे, काम करताना अडथळे निर्माण होणे, पचनक्रिया मंदावणे, संधिवात, मासिक पाळीच्या समस्या इत्यादी…
मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या पीसीओएसची शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.
काही महिलांना वर्षानुवर्षे मासिक पाळी येत नाही आणि या काळात त्यांना अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो की डॉक्टरांनाही विश्वास बसत नाही. अशीच गोष्ट एका महिलेच्या बाबतीत घडली आहे, जाणून घ्या
जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला जितके फायदे होतात, तितकेच तोटे सुद्धा होतात. जिऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास उलट्या, मळमळ आणि लिव्हरसबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.