वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या चाचण्या करून घेणे फार आवश्यक आहे. यामुळे आजाराचे निदान होईल.
महिलांनी दररोज किमान ७–८ तासांची चांगली झोप घेणे गरजेचे असून झोपण्यापूर्वी स्क्रीनचा टाईम कमी करणे, योग-ध्यान करणे आणि नियमित झोपेची सवय लावणे फायदेशीर ठरते, असा सल्लाही त्यांनी दिला.
संबंधित तरुणी सात महिन्यांची गरोदर होती. मात्र, याबद्दल तिने आपल्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. मंगळवारी सकाळी तिने स्वतःहून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या.
एंडोमेट्रिओसिस हा दीर्घकालीन स्त्रीरोग असून गर्भाशयाच्या आतील आवरणासारखे ऊतक गर्भाशयाबाहेर वाढू लागते. हे ऊतक अंडाशय, फलोपियन ट्यूब आणि पेल्विक भागात आढळते.
गर्भाशयाच्या मुखाला सूज आल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच ओळखून आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. जाणून घ्या सविस्तर.
मासिक पाळीच्या रक्तात अतिशय घातक विषाणू आढळून येतात. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. पाळीच्या रक्तात कोणते विषाणू आढळतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी.
जीवनशैलीतील चुकीच्या सवयी आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. व्यसन किंवा पाळी पुढे जाण्यासाठी घेतलेल्या गोळ्यांमुळे मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होतो आणि पाळीसंबंधित समस्या जाणवू लागतात.
मासिक पाळीदरम्यान बाहेर पडणारे रक्त ही केवळ सामान्य शारीरिक प्रक्रिया नसून त्यातून महिलांच्या आरोग्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. याच्या मदतीने विविध आजारांचे लवकर निदान करण्याची शक्यता आहे.
भारतीय महिलांच्या शरीरात कायमच प्रोटीनची कमतरता जाणवते. यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे प्रोटीनची कमतरता वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करावे.
देशात गर्भवतींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. गर्भ काळात आरोग्य व पोषण योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. त्यामुळे गर्भवतीच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात.
देशभरात १४ वर्षीय मुलींसाठी विशेष HPV लसीकरण मोहीम! गर्भशयाचा कॅन्सर झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसतात 'ही' लक्षणे क्रेंद्र सरकारकडून देशभरातील १४ वर्षीय मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरसप्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
थायरॉईड झाल्यानंतर महिलांमध्ये अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया थायरॉईड म्हणजे काय आणि लक्षणे?
राजेनिवृत्तीच्या काळात महिला शारीरिक आणि मानसिक समस्यांनी त्रस्त असतात. असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना घरपोच सेवा देण्यासाठी 'महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर' कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला.
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणाऱ्या बदलामुळे अपचन, अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या वाढतात. त्याप्रमाणे चुकीच्या कपडे घातल्यामुळे सुद्धा शरीराला हानी पोहचते. चुकीच्या…
स्तनदुधाची निर्मिती आणि स्त्राव मुख्यत्वे 'प्रोलॅक्टिन' आणि 'ऑक्सिटोसिन' या दोन संप्रेरकांवर अवलंबून असतो. प्रोलॅक्टिन हे दुधनिर्मितीस जबाबदार असून आई शांत आणि भावनिकदृष्ट्या समर्थ असताना त्याचे खवण वाढते.
जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की २२ व्या वर्षी महिलांची मासिक पाळी का थांबते, तर या लेखात, प्रजनन तज्ज्ञ डॉ. आशिता जैन यामागील कारणे तसेच अशा परिस्थितीत महिलांनी कोणती खबरदारी…
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये असंख्य समस्या उद्भवतात. रक्ताच्या गाठी पडू लागल्यानंतर महिलांना असह्य वेदना होतात. जाणून घ्या रक्ताच्या गाठी पडणे योग्य की अयोग्य.
मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवू शकतात.
महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अंगावरून कायमच पांढरे पाणी जाते. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याची स्थिती खूप जास्त गंभीर होते. त्यामुळे पांढरे पाणी कमी करण्यासाठी हे पदार्थ खावेत.