मासिक पाळी वेळेवर येत नसल्यास कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील या पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे पाळीच्या वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण शरीरसंबंधित निर्माण झालेल्या समस्यांमुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतो.
सबरीमाला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महिलांच्या अधिकार, मासिक पाळी आणि पितृसत्ताक विचारसरणीवर कोर्टात महत्त्वपूर्ण चर्चा रंगली. यात न्यायालयाने पितृसत्तेची संकल्पना चुकीची असल्याचे म्हटले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थिनींच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये 'मासिक पाळी आरोग्य केंद्र' उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मासिक पाळीच्या रक्तात अतिशय घातक विषाणू आढळून येतात. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. पाळीच्या रक्तात कोणते विषाणू आढळतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी.
मासिक पाळीदरम्यान बाहेर पडणारे रक्त ही केवळ सामान्य शारीरिक प्रक्रिया नसून त्यातून महिलांच्या आरोग्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. याच्या मदतीने विविध आजारांचे लवकर निदान करण्याची शक्यता आहे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होणार नाही. जाणून घ्या सविस्तर.
मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर आजीबाईच्या बटव्यातील पदार्थ खावेत.
वाढत्या वयात महिलांमध्ये अनेक गंभीर आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. हे आजार झाल्यानंतर शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या पीसीओएसची शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.
महिलांना बरेचदा मासिक पाळीदरम्या वारंवार लघवीला जावे लागते. मात्र अशावेळी UTI समस्या तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो. तसंच सतत लघवीला जाणे थकवणारे ठरू शकते. नक्की असे का होते, तज्ज्ञांनी…
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिला शारीरिक समस्यांना तोंड देतात. पाळीच्या वेदना वाढल्यानंतर शरीरात काहीवेळा थकवा जाणवतो. अशावेळी आहारात बीटचे सेवन करावे. बीट खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
जीवनशैलीतील बदलांमुळे आणि पोषक घटकांच्या अभावामुळे शरीरात अनेक बदल होतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीतील रक्तस्त्राव वाढवण्यासाठी या पदार्थांचे नियमित सेवन करा.
अपुरी झोप आणि आहारातील बदलांमुळे हल्ली कमी वयातच मुलींना मासिक पाळी येते. मासिक पाळी आल्यानंतर मुलींमध्ये अनेक बदल होऊ लागतात. मासिक पाळी लवकर येण्याची सविस्तर कारणे.
मासिक पाळी आल्यानंतर सर्वच महिलांना ओटीपोटात वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगाचे सेवन करावे. लवंग खाल्यामुळे तात्काळ फरक दिसून येतो. जाणून घ्या लवंग खाण्याची सोपी पद्धत.
मासिक पाळी आल्यानंतर काहींना पोटात आणि कंबरेमध्ये असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे महिला दुर्लक्ष करतात. असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना आणि अशक्तपणापासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक बियांपासून बनवलेल्या लाडूचे सेवन करावे. हा लाडू नियमित एक खाल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
मासिक पाळी येण्याच्या 2 ते 3 दिवस आधी शरीरात अनेक बदल दिसू लागतात. पाठ दुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या नेमक्या कशामुळे उद्भवतात, याबद्दल जाणून घेऊया…