मासिक पाळीच्या दिवसांमध्ये डोकेदुखीचा त्रास उद्भवत असेल तर त्याला मासिक पाळीतील मायग्रेन असे म्हंटले जाते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया…
मासिक पाळीत महिलांना अधिक त्रास होतो हे अमान्य करून चालणार नाही. मात्र त्यातही सिकल सेलचा आजार असलेल्या महिलांना त्रासाचे अधिक झटके येतात असं म्हटलं जातं. नक्की याची कारणं काय आहेत?
Period Tax : वाढती लोकसंख्या आणि महिलांचे आरोग्य लक्षात घेऊन, पाकिस्तान सरकारने सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील १८ टक्के कर पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
School Period Rules: शाळा सुरू झाल्यावर तास कधी संपणार, याकडे मुलांचे लक्ष का असते? ६० मिनिटांचा तास बदलून तो ४५ मिनिटांचा करण्याचा निर्णय पहिल्यांदा कधी आणि कुठे घेण्यात आला? कमी…
मासिक पाळी आल्यानंतर पहिल्या दिवशी खूप जास्त वेदना होतात. या वेदनांमुळे छोटी मोठी कामे करताना सुद्धा खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. चला तर जाणून घेऊया पाळी आल्यानंतर पहिल्या…
मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे पिंपल्स शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे येतात. त्यामुळे पिंपल्स आल्यानंतर त्यांना वारंवार हात लावू नये. यामुळे त्वचा आणखीनच निस्तेज दिसू शकते.
मासिक पाळी वेळेवर येत नसल्यास कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील या पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे पाळीच्या वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण शरीरसंबंधित निर्माण झालेल्या समस्यांमुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतो.
सबरीमाला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महिलांच्या अधिकार, मासिक पाळी आणि पितृसत्ताक विचारसरणीवर कोर्टात महत्त्वपूर्ण चर्चा रंगली. यात न्यायालयाने पितृसत्तेची संकल्पना चुकीची असल्याचे म्हटले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थिनींच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये 'मासिक पाळी आरोग्य केंद्र' उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मासिक पाळीच्या रक्तात अतिशय घातक विषाणू आढळून येतात. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. पाळीच्या रक्तात कोणते विषाणू आढळतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी शरीराची कशी काळजी घ्यावी.
मासिक पाळीदरम्यान बाहेर पडणारे रक्त ही केवळ सामान्य शारीरिक प्रक्रिया नसून त्यातून महिलांच्या आरोग्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. याच्या मदतीने विविध आजारांचे लवकर निदान करण्याची शक्यता आहे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होणार नाही. जाणून घ्या सविस्तर.
मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर आजीबाईच्या बटव्यातील पदार्थ खावेत.
वाढत्या वयात महिलांमध्ये अनेक गंभीर आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. हे आजार झाल्यानंतर शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या पीसीओएसची शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.
महिलांना बरेचदा मासिक पाळीदरम्या वारंवार लघवीला जावे लागते. मात्र अशावेळी UTI समस्या तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो. तसंच सतत लघवीला जाणे थकवणारे ठरू शकते. नक्की असे का होते, तज्ज्ञांनी…
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिला शारीरिक समस्यांना तोंड देतात. पाळीच्या वेदना वाढल्यानंतर शरीरात काहीवेळा थकवा जाणवतो. अशावेळी आहारात बीटचे सेवन करावे. बीट खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.