मासिक पाळी वेळेवर येत नसल्यास कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील या पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे पाळीच्या वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
Bitter Gourd Benefits : उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरतात. अशाच एका साध्या पण गुणकारी घटकामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे शरीराला भरपूर पोषक घटक मिळतील. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
Malai Broccoli Recipe: डाएटमध्ये नेहमी बेचव पदार्थ खाण्याची गरज नाही. तुम्ही स्मार्ट पद्धतीने हेल्दी पदार्थांनाही चविष्ट ट्विस्ट देऊ शकता. मलाई ब्रोकोली एक हाय प्रोटीन डिश आहे जी चवीलाही अप्रतिम लागते.
चुकीची जीवनशैली, वाढलेले वजन आणि शरीरसंबंधित आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी आहारात बदल केला जातो तर कधी व्यायाम आणि वेगवेगळी सप्लिमेंट्स प्यायली जातात. पण आहारात होणाऱ्या…
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर फणस उपलब्ध होतात. या दिवसांमध्ये आंबा, फणस, जांभुळ इत्यादी फळांना मोठी मागणी असते. फणसाच्या आतील गोड रसाळ गरे सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात.…
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. तर काहीवेळा अंगाला खाज येते. त्यामुळे नेहमीच शरीर नॅचरली डिटॉक्स होणे…
अमेरिकन फूड ब्रँड 'Dunkin' Donuts' च्या भारतातील व्यावसायिक कामकाजाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. कंपनीची भारतीय भागीदार संस्था, 'Jubilant FoodWorks Limited'ने आपला फ्रँचायझी कराराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
शरीरात वारंवार जाणवणाऱ्या थकव्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यांनतर शरीरात खूप जास्त अशक्तपणा जाणवू लागतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
मेंदूचे आरोग्य कायमच मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या पेशींना कोणतीही हानी पोहचत नाही आणि स्मरणशक्ती चांगली राहते.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढते आणि पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे अपचनाच्या…
रात्रीच्या वेळी अचानक जाग आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी प्रामुख्याने वेफर्स, चिवडा किंवा बिस्कीट खाल्ली जातात. पण रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते. अशावेळी बिस्कीट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक…
सकाळी पोट व्यवस्थित साफ न झाल्यास दिवसभर अस्वस्थता जाणवू शकते. पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तज्ज्ञ आहारात काही खास फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
Healthy Food Tips : झपाट्याने वाढत चाललेल्या आजारांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा प्रामुख्याने समावेश होतो. अधिकतर लोकांचा जीव या आजाराने घेतला असून काही पदार्थांचे सेवन तुम्हाला या आजरापासून सुरक्षित ठेवू शकतात.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात फळे, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शरीर सुधारते.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या कडक गरमागरम चहाने होते तर काहींना गरमागरम कॉफी प्यायला आवडते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. अॅसिडिटी झाल्यानंतर संपूर्ण दिवस कंटाळवाणा…
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात विविध पालेभाज्या आणि इतर पदार्थांचे नेहमीच सेवन करावे. हे पदार्थ कॅन्सरच्या पेशी आतड्यांमध्ये वाढू देत नाहीत.