अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या कडक गरमागरम चहाने होते तर काहींना गरमागरम कॉफी प्यायला आवडते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. अॅसिडिटी झाल्यानंतर संपूर्ण दिवस कंटाळवाणा…
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात विविध पालेभाज्या आणि इतर पदार्थांचे नेहमीच सेवन करावे. हे पदार्थ कॅन्सरच्या पेशी आतड्यांमध्ये वाढू देत नाहीत.
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि पचनक्रिया निरोगी राहील.
वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. अशावेळी योग्य आहार घेतला तर वृद्धत्वाची चिन्हे कमी करता येतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. काही सुपरफूड्स यासाठी विशेष फायदेशीर…
आंबवलेला भात खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन आणि इतर आवश्यक घटक शरीरासाठी अतिशय प्रभावी आहेत. चला तर जाणून घेऊया आंबवलेला भात खाण्याचे फायदे.
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही हेल्दी पदार्थ खाण्यास हवा असतो. नाश्त्यात खाल्लेले पदार्थ शरीरावर थेट परिणाम करतात. वजन वाढल्यानंतर अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे शरीराला…
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जाते नाही. असे केल्यामुळे आजार आणखीनच गंभीर होतो आणि आरोग्य बिघडते. कॅन्सरसारख्या…
लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नाच्या काही महिने आधीपासून लग्नाची तयारी केली जाते. लग्न ठरल्यानंतर नवरीच्या साड्या, कपडे इत्यादी अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात. याशिवाय नवरीच्या चेहऱ्यावर चमकदार ग्लो येण्यासाठी…
सफरचंद हे सुपरफूड मानले जाते. नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. जगातील सगळ्यात आरोग्यदायी फळ म्हणून सफरचंद ओळखले जाते. "रोज एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवते" ही जुनी…
वाढत्या वयात हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी पौष्टिक आणि कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि तुम्ही कायमच हेल्दी राहता.
वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यसाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि त्वचा कायमच ग्लोइंग दिसते.
फ्रॅक्चर झाल्यानंतर योग्य उपचारांसोबतच संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य पदार्थांचे सेवन केल्यास हाडांची सूज लवकर कमी होते, हाडे लवकर जुळतात आणि रिकव्हरीचा कालावधीही कमी होतो.
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. मुळा खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि संपूर्ण शरीर आतून डिटॉक्स होते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे वेळीच औषध उपचार करावेत. रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि तुम्ही निरोगी राहाल.
थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. सतत बाहेरील जंक…
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार अपचन आणि ऍसिडिटी होऊन आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. त्यामुळे आहारात…
शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू नयेत म्हणून दैनंदिन आहारात लसूण, हळद आणि इतर गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.
सकाळच्या नाश्त्यात आंबवलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. इडली, डोसा, दही, कांजी, लोणचं इत्यादी अनेक पदार्थ आवडीने खाल्लेले जातात. मागील अनेक वर्षांपासून आंबवलेले पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतीय…
वय वाढल्यानंतर शरीरात हळूहळू अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे महिला गांभीर्याने लक्ष देत नाहीत. हाडांचे दुखणे, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या, बारीक रेषा इत्यादी अनेक समस्या उद्भवू…
लहान मुलांच्या शरीरातील हाडे कायमच मजबूत राहण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनासोबतच नियमित व्यायाम आणि हेल्दी जीवनशैली जगणे आवश्यक आहे.