Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी पाण्याचे सेवन करणे बेतू शकते जीवावर! शरीरात दिसून येतात पाण्याच्या कमतरतेची ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध

पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे शरीरात अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीर डिहायड्रेट होऊन शरीरात अनेक बदल दिसून येतात. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात दिसून येणारे गंभीर बदल कोणते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2025 | 08:39 AM
कमी पाण्याचे सेवन करणे बेतू शकते जीवावर! शरीरात दिसून येतात पाण्याच्या कमतरतेची 'ही' गंभीर लक्षणे

कमी पाण्याचे सेवन करणे बेतू शकते जीवावर! शरीरात दिसून येतात पाण्याच्या कमतरतेची 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:
  • पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणते बदल दिसतात?
  • दिवसभरात किती लिटर पाणी प्यावे?
  • डिहायड्रेशनची समस्या कशामुळे उद्भवते?

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला अन्नासोबतच पाण्याची सुद्धा आवश्यकता असते. खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नियमित २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी उठून उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल. पण थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये काहींना खूप कमी पाणी पिण्याची सवय असते. दिवसभरात २ ते ३ लिटर पाण्याचे सेवन न केल्यास पचनक्रिया बिघडणे, ऍसिडिटी, डिहायड्रेशन, डोकेदुखी, गॅस, लघवीसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. संपूर्ण बॉडी डिहायड्रेट झाल्यानंतर त्वचा देखील सुरकुत्यासारखी वाटू लागते. चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो. त्यामुळे नियमित भरपूर पाण्यासोबतच विटामिन सी युक्त पेयांचे आणि अन्नपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ती वाढवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करून शरीराची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बदलांकडे लक्ष देऊन शरीरात पाण्याची पातळी वाढणे आवश्यक आहे., डिहायड्रेशन झाल्यानंतर पाण्यासोबतच नारळ पाणी आणि इतर पेयांचे सेवन करावे.

लघवीचा रंग आणि प्रमाण:

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर लघवीचा रंग बदलतो. तसेच लघवी करताना जळजळ होणे, वेदना, टोचल्यासारखे वाटणे इत्यादी समस्या उद्भवून शरीराला हानी पोहचते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे किडनी मूत्रातील टाकाऊ पदार्थ अधिक प्रमाणात केंद्रित करते, ज्याचा परिणाम लघवीवर दिसून येतो. कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे लघवी व्यवस्थित होत नाही.

तहान आणि कोरडे तोंड:

डिहायड्रेशन झाल्यानंतर तोंडात कायमच कोरडेपणा जाणवतो आणि तहान कमी होऊन जाते. तोंड, ओठ आणि जीभ कोरडी पडणे ही लक्षणे कमी पाणी प्यायल्यानंतर उद्भवतात. लाळ ग्रंथींना लाळ तयार करण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते, पण पाण्याचे सेवन कमी केल्यानंतर लाळ तयार होत नाही. तोंडात कोरडेपणा आणि चिकटपणा जाणवण्यासोबतच श्वसनाची दुर्गंधी आणि दातांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

शरीरात नाही B12 तर काही दिवसात व्हाल टकले! आजपासून सुरु करा हा डाएट

थकवा आणि डोकेदुखी:

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊन शरीराला जास्त ऊर्जा मिळते. यामुळे सतत तुम्हाला थकवा, आळस आणि ऊर्जेची कमतरता निर्माण होणे, तीव्र डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू लागतात. मेंदूमधील रक्तवाहिन्यांना भरपूर पाण्याची आवश्यकता असते, पण पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तवाहिन्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. याचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाणी पिण्याची योग्य वेळ?

    Ans: सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे आहेत, परंतु जास्त पाणी पिणे हानिकारक असू शकते.

  • Que: पाणी कधी आणि किती प्यावे?

    Ans: दररोज 1.5 1 . 5 ते 1.8 1 . 8 लिटर (सुमारे 8 8 ग्लास) पाणी पुरेसे आहे.

  • Que: पाणी पिण्याचे फायदे?

    Ans: शरीरातील प्रत्येक पेशी आणि ऊतींना कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

Web Title: Consuming less water can be fatal these serious symptoms of water deficiency appear in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट
1

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर
2

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल सुपरफूड्सचे सेवन, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
3

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल सुपरफूड्सचे सेवन, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

मासिक पाळी येण्याआधी सतत चिडचिड होऊन रडू येत? ‘या’ कारणांमुळे शरीरात दिसून येतात गंभीर बदल, वेळीच लक्षणे ओळखून घ्या काळजी
4

मासिक पाळी येण्याआधी सतत चिडचिड होऊन रडू येत? ‘या’ कारणांमुळे शरीरात दिसून येतात गंभीर बदल, वेळीच लक्षणे ओळखून घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.