शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतात, ज्यामुळे इतर आजारांची शरीराला लागण होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळे कायमच योग्य जीवनशैली फॅोलो करणे आवश्यक आहे.
पोट आणि आतड्यांचे आरोग्य कायम निरोगी ठेवण्यासाठी आहारात आंबवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात चांगले बॅक्टरीया तयार करतात. जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. ॲसिडिटी वाढल्यानंतर सतत आंबट ढेकर येणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. जाणून घ्या सविस्तर.
पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोथिंबीरीचे पाणी किंवा रसाचे सेवन करावे. यामुळे ऍसिडिटी, छातीत वाढलेली जळजळ कमी होते. चला तर जाणून घेऊया कोथिंबिरीच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तसेच चहासोबत सकाळच्या नाश्त्यात अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण उपाशी पोटी चहासोबत चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची…
उपाशी पोटी मसालेदार, तेलकट किंवा आंबट फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढून आतड्यांना हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे वारंवार अपचनाची समस्या उद्भवू लागते. अशावेळी वाटीभर दह्यात अळशीच्या बियांची पावडर मिक्स करून खावी. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उपाशी…
बेलाचे पान आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बेलाच्या पानाचे सेवन करावे.
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे छातीत जळजळ वाढणे, बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते. ऍसिडी झाल्यानंतर आंबट ढेकर येणे, चक्कर येणे किंवा मळमळ वाटू लागते. अशावेळी…
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. लसूणच्या पाकळ्या बारीक करून तेलात फोडणी दिली जाते. याशिवाय लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासंबंधित अनेक…
शरीरात वाढलेली अपचनाची समस्या कमी करण्यासाठी आहारात आलं लिंबू पाचक प्यावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
रोजच्या आहारात फोडणीची डाळ बनवली जाते. पण डाळ खाल्ल्यानंतर अनेकांना बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या उद्भवू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ॲसिडिटी होऊ नये म्हणून काय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार…
पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही थंड दूध, लिंबू पाणी किंवा दह्याचे सेवन करू शकता. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होईल आणि अॅसिडिटीपासून लगेच आराम मिळेल. जाणून घ्या सविस्तर माहिती.
पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी आहारात ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळेल. जाणून घ्या ओव्याचे पाणी बनवण्याची कृती.
शरीरात वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. पुदिन्याची पाने शरीरात वाढलेली जळजळ कमी करतात. जाणून घ्या पुदिन्याच्या पानांचे कसे सेवन करावे.
शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी हिरव्या वेलचीचे सेवन करावे. हिरवी वेलची अनेक आजारांवर अतिशय प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया हिरवी वेलची खाण्याचे फायदे.
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावे, ज्यामुळे आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही.