आम्लपित्त ही अनेकांना सामान्य वाटणारी समस्या असली तरी ती दीर्घकाळ दुर्लक्षित केल्यास गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. चुकीचा आहार, ताणतणाव आणि जीवनशैलीमुळे वाढणारी ॲसिडिटी पचनसंस्थेवर वाईट परिणाम करते.
दैनंदिन आहारात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य पदार्थांसोबत खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. कारण यामुळे शरीराला हानी पोहचते आणि आरोग्य बिघडून जाते. जाणून घ्या सविस्तर माहिती.
अपचनाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित धणे जिऱ्याचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते.
आंबट फळे आणि दूध किंवा लिंबाचा रस आणि पपई एकत्र खाल्ल्यास पचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. याशिवाय पचनाच्या समस्या वाढल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते.
आतड्यांमध्ये जमा झालेली घाण झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात फळांचे सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
जेवल्यानंतर लगेच पोटात गुडगुड होत असेल तर गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. आलं, ताक इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल.
पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी सकाळी उठून कोमट पाण्यात जिरं आणि ओव्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आतड्या स्वच्छ होतील.
शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. यासोबतच आल्याचा रस, बडीशेप, हळदीचे दूध इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास अपचनाची समस्या कमी होईल.
रात्रीच्या जेवणानंतर नियमित वज्रासनात ५ मिनिटं बसावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या वज्रासन करण्याचे फायदे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एरंडेल तेलाचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होते.
पोटात वाढलेला गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारात विटामिन सी आणि फायबर असलेल्या फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते.
शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि पचनक्रिया मजबूत राहते. जाणून घ्या पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय.
दैनंदिन आहारात सतत तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे वारंवार छातीत जळजळ, ढेकर येणे किंवा आम्लपित्त इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात उष्णता वाढण्यासोबतच…
पोटात वाढलेल्या ॲसिडिटीमुळे गॅस, अपचन आणि सतत आंबट ढेकर येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप खडीसाखर एकत्र मिक्स करून खावी. यामुळे तात्काळ आराम मिळेल.
सध्याच्या धावपळीत जगात अनेकांना अॅसिडीटीचा त्रास सतत होत असतो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीची लाईफस्टाईल. कसं ते जाणून घ्या आणि आजच या चुका टाळा.
शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित आल्याचा रस प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घ्या ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.