रात्रीच्या जेवणानंतर नियमित वज्रासनात ५ मिनिटं बसावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या वज्रासन करण्याचे फायदे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एरंडेल तेलाचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होते.
पोटात वाढलेला गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारात विटामिन सी आणि फायबर असलेल्या फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते.
शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि पचनक्रिया मजबूत राहते. जाणून घ्या पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय.
दैनंदिन आहारात सतत तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे वारंवार छातीत जळजळ, ढेकर येणे किंवा आम्लपित्त इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात उष्णता वाढण्यासोबतच…
पोटात वाढलेल्या ॲसिडिटीमुळे गॅस, अपचन आणि सतत आंबट ढेकर येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप खडीसाखर एकत्र मिक्स करून खावी. यामुळे तात्काळ आराम मिळेल.
सध्याच्या धावपळीत जगात अनेकांना अॅसिडीटीचा त्रास सतत होत असतो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीची लाईफस्टाईल. कसं ते जाणून घ्या आणि आजच या चुका टाळा.
शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित आल्याचा रस प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घ्या ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.
रोजच्या आहारात जंक फूड, तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. याशिवाय अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते. यामुळे छातीमध्ये जळजळ, वेदना किंवा…
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतात, ज्यामुळे इतर आजारांची शरीराला लागण होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळे कायमच योग्य जीवनशैली फॅोलो करणे आवश्यक आहे.
पोट आणि आतड्यांचे आरोग्य कायम निरोगी ठेवण्यासाठी आहारात आंबवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात चांगले बॅक्टरीया तयार करतात. जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. ॲसिडिटी वाढल्यानंतर सतत आंबट ढेकर येणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. जाणून घ्या सविस्तर.
पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोथिंबीरीचे पाणी किंवा रसाचे सेवन करावे. यामुळे ऍसिडिटी, छातीत वाढलेली जळजळ कमी होते. चला तर जाणून घेऊया कोथिंबिरीच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तसेच चहासोबत सकाळच्या नाश्त्यात अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण उपाशी पोटी चहासोबत चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची…
उपाशी पोटी मसालेदार, तेलकट किंवा आंबट फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढून आतड्यांना हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे वारंवार अपचनाची समस्या उद्भवू लागते. अशावेळी वाटीभर दह्यात अळशीच्या बियांची पावडर मिक्स करून खावी. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.