Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुकूनही पिऊ नका ‘या’ फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान, आतड्यांना पोहचेल हानी

फळांचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण संत्र्याच्या किंवा डाळिंबाच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. या फळांच्या रसामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2025 | 08:19 AM
चुकूनही पिऊ नका 'या' फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान

चुकूनही पिऊ नका 'या' फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळांचा रस प्यायला खूप जास्त आवडतो. याशिवाय आहारात फळांचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासोबतच वेगवेगळ्या फळांचा रस प्यायला जातो. ताज्या फळांचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, पण चुकूनही पॅकबंद फळांचा रस पिऊ नये. हा रस तयार करताना अतिरिक्त साखरेचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला फायदे होण्याऐवजी नुकसान होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

Baba Ramdev ने डायबिटीसवर दिला ‘देशी’ उपाय, आयुर्वेदिक औषधाने शुगर राहील नियंत्रणात

संत्र्याचा रस:

विटामिन सी युक्त संत्र्याचे सेवन केल्यामुळे शरीर आणि त्वचेला अनेक फायदे होतात. पण संत्र्याच्या रसाचे सेवन करण्याऐवजी ताजी संत्री सोलून खावीत. संत्र्याचा रस बनवल्यानंतर त्यातील फायबर अतिशय कमी होऊन जाते आणि त्यात साखर तशीच राहते. संत्र्याच्या रसात असलेले साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. ज्यामुळे शरीरात मधुमेह वाढतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी संत्र्याच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. संत्र्याचा रस पिण्याऐवजी संत्र नुसतेच खावे.

डाळिंबाचा रस:

शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबामध्ये असलेले लोह आणि इतर घटक शरीरासाठी प्रभावी ठरतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी डाळिंब गुणकारी आहे. पण डाळिंबाचा रस तयार करताना त्यातील फायबरची पातळी अतिशय कमी होऊन जाते. रसामध्ये फक्त पाणी आणि साखर राहते, ज्यामुळे रक्तातील शुगर वाढण्याची जास्त शक्यता असते.

बीटचा रस:

डॉक्टरांच्या मते, बीटचा रस न पिण्याचा सल्ला देतात. बीटमध्ये आयर्न आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. बीटचा रस बनवताना त्यातील पोषक घटक नाहीशे होतात. ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर गंभीर परिणाम दिसून येतात. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्ही बीटची भाजी, बीट सॅलड किंवा बीटचे इतर पदार्थ बनवून खाऊ शकता. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात.

२२ वर्षीय मुलीचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, चुकूनही घेऊ नका हलक्यात

FAQs (संबंधित प्रश्न)

पॅकेज्ड फळांचे ज्यूस आरोग्यासाठी धोकादायक का आहेत?

पॅकेज्ड फळांच्या ज्यूसमध्ये फळांच्या तुलनेत जास्त साखर असते, ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच, या ज्यूसमध्ये फळांमधील फायबर (तंतुमय पदार्थ) आणि इतर पोषक तत्वे कमी असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदा मिळत नाही.

फळे ज्यूस स्वरूपात पिणे फायदेशीर आहे का?

नाही, फळे ज्यूस स्वरूपात पिणे फायदेशीर नाही. ज्यूस काढताना फळांमधील फायबर आणि लगदा (पल्प) वेगळा होतो, त्यामुळे ज्यूसमध्ये फायबर कमी होते आणि त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटत नाही.

ज्यूस ऐवजी फळे खाणे अधिक चांगले का आहे?

फळे खाल्ल्याने तुम्हाला फायबर आणि पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे पोट भरते आणि कमी खाल्ल्याने समाधान वाटते. याउलट, ज्यूस प्यायल्याने जास्त साखर पोटात जाते आणि शरीराला पोषक तत्वे कमी मिळतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dont drink this fruit juice by mistake instead of benefiting the body it will cause serious damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • Fruit juice
  • health issue
  • side effect

संबंधित बातम्या

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर शरीराचे होईल गंभीर नुकसान, वेळीच करा सवयींमध्ये बदल
1

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर शरीराचे होईल गंभीर नुकसान, वेळीच करा सवयींमध्ये बदल

World Arthritis Day: ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिसचे लवकर निदान होणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या सविस्तर
2

World Arthritis Day: ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिसचे लवकर निदान होणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या सविस्तर

भारतातील वाढत्या संधिवाताच्या समस्ये संदर्भात रोबोटिक सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी समान विमा संरक्षणाची मागणी
3

भारतातील वाढत्या संधिवाताच्या समस्ये संदर्भात रोबोटिक सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी समान विमा संरक्षणाची मागणी

लघवी करताना सतत जळजळ होते? युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, वेदना होतील कमी
4

लघवी करताना सतत जळजळ होते? युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, वेदना होतील कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.