फळांचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण संत्र्याच्या किंवा डाळिंबाच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. या फळांच्या रसामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. नियमित एक किंवा आठवड्यातून दोनदा डाळिंब खाल्यामुळे आरोग्य सुधरण्यास मदत होते. लाल चुटुक इवलुसे दाणे चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा प्रभावी ठरतात. शरीरात…
आपल्या शरीराला अशा पेयाची गरज आहे जे आपल्या शरीरातील अवयवांना डिटॉक्सिफाय करू शकेल, यामुळे आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकले जातात, खरं तर, आपण सफरचंद, गाजर आणि बीटरूट म्हणजेच एबीसी…
अनेक जण हेल्दी राहण्यासाठी विविध फळांचे ज्यूस पित असतात. पण असे करणे नुकसानदायक देखील ठरू शकते. फळात देखील काही कॉम्बिनेशन्स असतात, जे आरोग्यावर वाईट परिणाम करतात.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. याशिवाय फळांचा रस, कोल्ड्रिंक, सरबत किंवा कॉकटेल्स प्यायले जातात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे…
वजन कमी करताना फळ आणि हिरव्या भाजीपाल्याचा रस फार फायद्याचा ठरतो. अनेक जण या रसांना आपल्या सेवनात प्रामुख्यानं घेतात आणि त्यांच्या डाईटला परिपक्व करत, वजन कमी करण्यात यश मिळवतात. हे…
मानवी लघुशंकेचा वापर करुन एकजण फळांचा ज्युस विकत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. एका ज्यूस दुकानदारावर मानवी मूत्रमिश्रित रस विकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून कॅनमधील मानवी मूत्र…
डाळिंबाचा रस पिणे हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सोपा उपाय असू शकतो. जिथे पालेभाज्या आणि रसाळ फळे खाण्यास मनाई आहे. त्याच वेळी, विशेषतः अनेक प्रकारची फळे खाण्याचा आणि…
तुम्ही फळांचा रस पिता; तर ‘हे’ नक्की वाचा! फळांचा रस आरोग्यदायी असतो, असे तुम्हच मत असेल. मात्र आता एका संशोधनातून नुकतीच बाब समोर आली आहे. की एक ग्लासशीतपेय हे शरीराला…