• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Drinking Water After Eating Is Right Or Wrong Advise Sadhguru And Doctor

जेवल्यानंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सद्गुरू आणि डॉक्टरांचा सल्ला

शरीराला लागलेली भूक भागवण्यासाठी अन्नाचे सेवन करावे लागते तर तहान भागवण्यासाठी पाण्याचे सेवन करावे लागते. पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कारण पाणी शरीराला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2024 | 10:51 AM
जेवणासोबत पाणी पिण्याचे दुष्परिणाम

जेवणासोबत पाणी पिण्याचे दुष्परिणाम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, पाणी, निवारा या चार मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. अन्न आणि पाण्याशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. शरीराला लागलेली भूक भागवण्यासाठी अन्नाचे सेवन करावे लागते तर तहान भागवण्यासाठी पाण्याचे सेवन करावे लागते. पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कारण पाणी शरीराला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्याचे काम करते. दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी प्याल्यामुळे पोट स्वच्छ राहून पचनक्रिया बिघडत नाही. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात दुखणे, पिंपल्स येणे, आम्लपित्त, गॅस, अपचन, पोट फुगणे, छातीत जळजळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पाण्याचे भरपूर सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: छातीमध्ये जमा झालेल्या कफाने त्रस्त आहात? मग ‘या’ मसाल्यांचे करा सेवन

काहींना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण जेवल्यानंतर पाणी पिणे खरच आरोग्यासाठी चांगले आहे का? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. पण जेवणाच्या 30 मिनिटांनंतर पाणी पिल्यास जेवलेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर पाणी प्यावे की नाही? यावर सद्गुरूंनी सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

जेवणासोबत पाणी पिण्याचे दुष्परिणाम:

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितल्यानुसार, जेवणात पाण्याचे सेवन करू नये. कारण पोटात ऍसिड डायल्यूट होते ज्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे हा पदार्थ पचनक्रियेसाठी असिड प्रमाण आहे. डायल्यूट झाल्यामुळे शरीराची संपूर्ण प्रक्रिया खराब होण्याची शक्यता असते. ज्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे जेवल्यानंतर थोड्यावेळाने पाणी प्यावे.

हे देखील वाचा: हार्ट ब्लॉकेजेस होण्याआधी शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध

डॉक्टरांचा सल्ला:

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सद्गुरूनी सांगितलेल्या गोष्टींचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्यांनी शरीराचे शास्त्र सांगून आपले मत मांडले आहे. जेवण जेवल्यानंतर ते अन्ननलिकेतून जाते आणि पोटामध्ये पोहचते. पोटात अन्न गेल्यानंतर आम्ल रस अन्नाचे पचन करतो. त्यामुळे पोटात असलेल्या पाण्याचा शरीरावर कोणताच परिणाम होत नाही. पण जर पोटात पाणी असेल तर अन्नपदार्थ २० मिनिटांमध्ये शोषले जातात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Drinking water after eating is right or wrong advise sadhguru and doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 10:50 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.