Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! ‘या’ पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या, रक्ताभिसरण सुधारण्यास होईल मदत

आठवड्यातून दोनदा कोमट पाण्याच्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास तोंडात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल. याशिवाय रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. जाणून घ्या गुळण्या करण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2025 | 05:30 AM
संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! 'या' पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या

संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! 'या' पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या

Follow Us
Close
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. साथीच्या आणि संसर्गजन्य आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. घशा वाटे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे घशाची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. घशात वाढलेल्या इन्फेक्शनकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण असे न करता घशासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करावे. घसा दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर गुळण्या केल्या जातात. गुळण्या केल्यामुळे घशाच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि घशात वाढलेली खवखव बरी होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आठवड्यातून दोनदा गुळण्या करताना कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या वापरामुळे घशात वाढलेली खवखव दूर होईल आणि आरोग्य सुधारेल.(फोटो सौजन्य – istock)

पोटात कायमच गॅस होतो? मग दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, बद्धकोष्ठता-लिव्हरच्या समस्या होतील दूर

सकाळी उठल्यानंतर नियमित गरम पाण्याच्या गुळण्या केल्यास घशात वाढलेली खवखव आणि वेदना कमी होतात. कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशात वाढलेले जंतू कमी होतात आणि साथीच्या आजारांचा संसर्ग कमी होतो. जीवनशैलीतील बदलांमुळे ठराविक अवयवांची काळजी घेतली जाते. या सोबतच घशाची सुद्धा काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. दातांवर वाढलेले जंतू हळूहळू शरीरात प्रवेश करतात. हे जंतू वाढल्यानंतर घसा खवखवणे, घशात वेदना होणे, घशाला सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे हिरड्या मजबूत होतात.

सकाळी उठून नियमित गुळण्या केल्यामुळे संपूर्ण शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो. गुळण्या करताना पाण्यात अनेक लोक वेगवेगळे लिक्विड टाकतात. पण याऐवजी तुम्ही मीठ टाकून गुळण्या करू शकता. घशात वाढलेले जंतू मारण्यासाठी मिठाचा वापर करावा. घशातील सूज, खवखव व वेदना कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. याशिवाय कोमट पाणी ग्लासात घेऊन त्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्यास लगेच प्रभाव दिसून येईल.

सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ चमत्कारीत बदल, फॉलो करा आयुर्वेदातील नियम

दैनंदिन आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. तिखट, गोड, आंबट आणि इतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण या पदार्थांच्या सेवनामुळे काहीवेळा तोंडाला दुर्गंधी येते. तोंडात साचून राहिलेल्या जंतूंमुळे तोंडाला वास येतो. अशावेळी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होते आणि तोंड स्वच्छ राहते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. मिठाच्या पाण्याशिवाय तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होते. कान दुखणे, घसा दुखणे इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get permanent relief from infectious diseases gargle twice a week with these ingredients to improve blood circulation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत
1

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
2

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
3

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
4

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.