Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लघवी करताना सतत आग होते? ‘या’ बियांचे पाणी पिऊन तात्काळ मिळवा आराम, काही मिनिटांमध्ये पडेल फरक

उन्हाळा वाढल्यानंतर सतत लघवीमध्ये जळजळ होणे किंवा आग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2025 | 11:01 AM
उन्हाळी लागल्यानंतर आहारात करा या पेयांचे सेवन

उन्हाळी लागल्यानंतर आहारात करा या पेयांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर सतत पचनाच्या समस्या उद्भवणे, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे, उन्हाळी लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर बऱ्याचदा शरीरातील पाणी पाण्याची कमी होऊन जाते. शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. पाणी कमी झाल्यानंतर सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या उन्हाळे लागणे. उन्हाळी लागल्यानंतर वारंवार लघवी होणे, लघवी करताना सतत जळजळ आग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

झोपेमध्ये पायांच्या नसांना अचानक सूज येते? शरीरात असू शकते ‘या’ पोषक तत्वांची कमतरता, वेळीच घ्या उपचार

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. याशिवाय त्वचेवर रॅश येणे किंवा मूत्रमार्गातील इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. मूत्रमार्गात इन्फेक्शन किंवा शरीरातील उष्णतेच्या असंतुलनामुळे महिलांसह पुरुषांसुद्धा या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळी लागल्यानंतर कोणत्या बियांच्या पाण्याचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळेल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बिया आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत.

खडीसाखर आणि बडीशेप:

जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. उन्हाळी लागल्यानंतर वारंवार लघवी करताना आग किंवा जळजळ होत असल्यास बडीशेप आणि खडीसाखरेच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी तयार करताना रात्री झोपताना बडीशेप आणि खडीसाखर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून किंवा जास्त त्रास होत असल्यास तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.

थंड पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन:

उन्हाळा वाढल्यानंतर थंड पदार्थ खावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल. यासाठी आहारात कलिंगड, संत्री,टरबूज, संत्री, द्राक्षं, काकडी, नारळपाणी, लिंबू सरबत, ताक, आणि सातूचे सरबत इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पेयांचे आणि पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर थंड राहते आणि लघवीसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.

दैनंदिन आहारात दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, फायदे होण्याऐवजी शरीरात तयार होतील विषारी पदार्थ

मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे सेवन जास्त करावे. याशिवाय आहारात तेलकट, तिखट आणि गरम पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. उष्ण आणि गरम पदार्थांचे सेवन केल्यामुळे लघवीमध्ये वारंवार आग आणि जळजळ होऊ लागते. यामुळे उन्हाळ्यात उष्ण पदार्थांचे सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: If you constantly feel burning while urinating during summer days drink this water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • summer care tips
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

उन्हाळ्याची उष्णता त्यात विजेचीही दिला धोका, मग काय कुटुंबाने थेट ATM मध्येच थाटला संसार; Video Viral
1

उन्हाळ्याची उष्णता त्यात विजेचीही दिला धोका, मग काय कुटुंबाने थेट ATM मध्येच थाटला संसार; Video Viral

नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो
2

नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो

तीव्र उन्हात राहिल्याने होऊ शकतो मृत्यू? सावधानी घ्या, स्वतःचा बचाव करा
3

तीव्र उन्हात राहिल्याने होऊ शकतो मृत्यू? सावधानी घ्या, स्वतःचा बचाव करा

Climate Change : बदलत्या हवामानामुळे आजार वाढले; ‘ही’ आहेत कारणे
4

Climate Change : बदलत्या हवामानामुळे आजार वाढले; ‘ही’ आहेत कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.