Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरावरील घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, घामाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका

घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ, गुलाबाच्या पाकळ्या किंवा कडुलिंबाची पाने टाकावीत. यामुळे त्वचेवरील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2025 | 11:13 AM
शरीरावर घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ

शरीरावर घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
त्वचेवरील इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय करावे?
अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावेत?

वर्षाच्या बाराही महिने शरीराला घाम येतो. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण काहीवेळा घामाच्या दुर्गंधीचा वास सहन होत नाही. सतत येणाऱ्या घामामुळे अंगावर घाणीचे चिकट थर तसेच साचून राहतात. यामुळे अंगाला खाज येणे, अंगावर लाल रॅश किंवा घामाची दुर्गंधी वाढून त्वचेला हानी पोहचते. थंडीच्या दिवसांमध्ये सगळेच गरम पाण्याची अंघोळ करतात. कारण थंड वातावरणामुळे हवेत खूप जास्त गारवा असतो. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ केल्यास सर्दी खोकला किंवा इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीत गरम किंवा कोमट पाण्याची अंघोळ केली जाते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर लाल रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात हे पदार्थ मिक्स करावेत. नैसर्गिक पदार्थांच्या वापरामुळे त्वचा कायमच स्वच्छ राहते.(फोटो सौजन्य – istock)

लग्नापूर्वी उजळ त्वचा हवीये, ‘अशी’ घ्या तुमच्या त्वचेची काळजी, नवऱ्याची नजरच हटणार नाही

शरीर स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा हे पदार्थ:

मागील अनेक वर्षांपासून शरीरावर जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकली जातात. कडुलिंबाची पाने नैसर्गिक जंतुनाशक मानली जातात. अंघोळीचे पाणी गरम करताना त्यात भरपूर कडुलिंबाची पाने घालून गरम करावे. त्यानंतर गरम केलेले पाणी अंघोळीसाठी वापरावे. यामुळे शरीरावर येणारी रॅश, खाज किंवा लालसरपणा कमी होऊन त्वचा स्वच्छ होईल. तसेच कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरावर जॅमम झालेले बॅक्टरीया नष्ट होतील.

अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास मानसिक तणाव कमी होण्यासोबतच शरीराची स्वच्छतासुद्धा होते. शरीराला येणारी खाज कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. याशिवाय जास्त थकल्यानंतर किंवा मानसिक तणाव वाढल्यानंतर अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. जास्त मीठ घालू नये. चमचाभर मीठ पुरेसे ठरेल.

सकाळी उपाशी पोटी थंड की गरम पाणी प्यावे? डॉ. हंसा योगेंद्र यांनी सांगितलेले ‘हे’ पाणी ठरेल शरीरासाठी प्रभावी

मानसिक ताण कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब पाणी टाकावे. यामुळे त्वचा कोमल होते. तसेच लिंबाची साल किंवा संत्र्याची साल सुद्धा तुम्ही वापरू शकता. यामुळे शरीरावर बॅक्टरीया कमी होतात आणि त्वचा अतिशय स्वच्छ होते. घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाची किंवा संत्र्याची साल अतिशय प्रभावी ठरेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंघोळ करण्यापूर्वीच्या टिप्स?

    Ans: थंडीच्या दिवसात कोमट पाण्याचा वापर करावा, पण खूप गरम पाणी वापरू नये.

  • Que: अंघोळ करताना आणि अंघोळीनंतर?

    Ans: जास्त वेळ अंघोळ केल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते आणि ती कोरडी पडू शकते.

Web Title: Mix this substance in the bath water to clean the dirt from the body skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Lifestyles
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम
1

चेहरा अचानक काळा पडला आहे? लिव्हरसबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, घरगुती उपाय करून मिळवा आराम

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे
2

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे

Blackheads Removal Tips: चेहऱ्यावरील हट्टी ब्लॅकहेड्सना करा बाय-बाय; ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
3

Blackheads Removal Tips: चेहऱ्यावरील हट्टी ब्लॅकहेड्सना करा बाय-बाय; ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

वातावरणातील बदलांमुळे त्वचा रखरखीत झाली आहे? मग चमचाभर दह्यात मिक्स करून लावा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल फ्रेश आणि मुलायम
4

वातावरणातील बदलांमुळे त्वचा रखरखीत झाली आहे? मग चमचाभर दह्यात मिक्स करून लावा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल फ्रेश आणि मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.