• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Premanand Maharajs On Love Marriage

‘लव्ह मॅरेज’ करणाऱ्यांसाठी प्रेमानंद महाराजांचा सल्ला! नाते आयुष्यभर टिकवण्यासाठी दिला महत्वाचा उपदेश

लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी प्रेमानंद महाराजांनी काही खास सल्ला दिला आहे. हा महत्वाचा उपदेश नात्यांचे आयुष्य लांब करेल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2025 | 07:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या युगात लव्ह मॅरेजचे प्रमाण फार वाढले आहे. प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना भविष्यात अनेक गोष्टींचा सामोरा करावा लागातो. अनके गोष्टी हाताळाव्या लागतात. पण प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी करणे अगदी सोयीस्कर होऊन जाते. पण अनेक प्रेमविवाह असे आहेत, जे फार काही काळ टिकत नाही. यामागे अनेक कारणे असतात. पण हे विवाह लांब पर्यंत टिकवण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी काही टिप्स दिले आहेत. त्यांचा हा बहुमोल सल्ला जाणून घेऊयात:

Relationship Tips: वयाने लहान मुलांना Date का करत आहेत मुली? रिलेशनशिप सिक्रेटचा खुलासा

प्रेमानंद महाराज म्हणतात की,” प्रेम केवळ शारीरिक जवळीक नसते. शारीरिक आकर्षण नसतं. प्रेमाला कधीच शारीरिक आधारावर टिकवू नका. असे प्रेम फार काळ काही टिकत नाही. आपल्या जोडीदाराला शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे प्रेम करा, याने प्रेम फुलायला लागेल. तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याविषयी भाव वाढतील. आदर वाढेल.”

प्रेमानंद महाराज म्हणतात की,”तुमचे प्रेम तुमच्या आई वडिलांना पहिले सांगा. त्यांची समंती मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आई वडिलांचे समर्थन महत्वाचे असते. प्रेमात दोघांनी जसे एकमेकांना सावरले तसेच समजून घेतले पाहिजे तसेच दोघे परिवारांनीही एकमेकांना सावरून घेतले पाहिजे.” लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध टाळावे. नात्यात पवित्रता ठेवण्यासाठी लग्नापर्यंत थांबावे.

प्रेमानंद महाराज म्हणतात की नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि आदर असणे आवश्यक आहे. एकमेकांवर असणारा विश्वास फार मोलाचा असतो. एकमेकांप्रती असणारे आदर जोडप्यांना एकत्र आणते. प्रेमानंद महाराज म्हणतात जर तुमच्या कुणाचा तरी भूतकाळ असेल तर त्याविषयी फारशी चर्चा करणे टाळावी. झालं ते गेलं आता वर्तमान जागा आणि भविष्य सुधारा! या तत्वांवर चालणे नात्यासाठी कधी योग्य असते. जुने प्रेम प्रकरणे खोदून काढण्यास काहीच अर्थ उरत नाही.

सावधान! प्रत्येकासाठी नाही केळं फायदेशीर, ‘या’ त्रासात असणाऱ्या रूग्णांनी चुकूनही नका करू सेवन

प्रेमानंद महाराजांचे या तत्वांवर चालले की ‘लव्ह मॅरेज’ यशस्वी होते. आयुष्यभर टिकते!

Web Title: Premanand maharajs on love marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • Love Relationship tips

संबंधित बातम्या

Banksying: नात्यातील सुखशांती उद्ध्वस्त करतोय बँक्सिंग रिलेशनशिप ट्रेंड, तुमच्याबरोबर ‘हे’ घडतंय का?
1

Banksying: नात्यातील सुखशांती उद्ध्वस्त करतोय बँक्सिंग रिलेशनशिप ट्रेंड, तुमच्याबरोबर ‘हे’ घडतंय का?

‘हॅप्पी कपल’ व्हायचंय? या 5 सवयी तुमच्या नात्याला करतील अजून घट्ट!
2

‘हॅप्पी कपल’ व्हायचंय? या 5 सवयी तुमच्या नात्याला करतील अजून घट्ट!

Sri Sri Ravi Shankar यांच्याकडून शिका प्रेम आणि आयुष्य सांभाळण्याच्या 10 पद्धती, कधीच होणार नाही Breakup
3

Sri Sri Ravi Shankar यांच्याकडून शिका प्रेम आणि आयुष्य सांभाळण्याच्या 10 पद्धती, कधीच होणार नाही Breakup

तुमचीही बायको नेहमी रागात असते? मग घाबरू नका, ‘हे’ उपाय नक्कीच करतील काम!
4

तुमचीही बायको नेहमी रागात असते? मग घाबरू नका, ‘हे’ उपाय नक्कीच करतील काम!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.